शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

स्वेच्छानिवृत्तीनंतर बीएसएनएल कर्मचाऱ्यांची नि:स्वार्थ सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 00:27 IST

भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या नाशिक विभागात कार्यरत ९२० पैकी ७५ टक्के म्हणजे जवळपास ६७४ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली असून, हे सर्व कर्मचारी ३१ जानेवारी २०१० पासून कार्यमुक्त झाले आहेत. परंतु, बीएसएनएलच्या सेवा मनुष्यबळाअभावी अचानक कोलमडू नये यासाठी स्वेच्छानिवृत्तीनंतरही अनेक कर्मचारी आजही नि:स्वार्थपणे आवश्यक तेनुसार त्यांची जबाबदारी कोणताही मोबदला न घेता सांभाळत आहेत.

ठळक मुद्देवेतनाशिवाय काम । आवश्यक कामांची स्वयंस्फूर्तीने सांभाळली जबाबदारी

नाशिक : भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या नाशिक विभागात कार्यरत ९२० पैकी ७५ टक्के म्हणजे जवळपास ६७४ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली असून, हे सर्व कर्मचारी ३१ जानेवारी २०१० पासून कार्यमुक्त झाले आहेत. परंतु, बीएसएनएलच्या सेवा मनुष्यबळाअभावी अचानक कोलमडू नये यासाठी स्वेच्छानिवृत्तीनंतरही अनेक कर्मचारी आजही नि:स्वार्थपणे आवश्यक तेनुसार त्यांची जबाबदारी कोणताही मोबदला न घेता सांभाळत आहेत.बीएसएनएलमधून ७५ टक्के कर्मचाºयांनी सेवानिवृत्ती घेतल्यानंतर सेवांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र नाशिकमधील बीएसएनएलच्या ९२० पैकी ६७४ कर्मचाºयांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारल्यानंतरही ते आवश्यकतेनुसार त्यांच्या कामाची जबाबदारी पूर्वीप्रमाणेच कोणत्याही मोबदल्याशिवाय सांभाळत आहेत. त्यामुळे बीएसएनएलच्या सेवा पूर्वीप्रमाणेच सुरळीत सुरूआहेत. बीएसएनएल नाशिकचे महाप्रबंधक नितीन महाजन यांनी स्वेच्छानिवृत्ती घेणाºया कर्मचाºयांना सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला स्वेच्छानिवृत्ती पत्करणाºया सर्व कर्मचाºयांनी प्र्रतिसाद देत दि. ३१ जानेवारीनंतर कार्यालयीन कामकाजासोबत तांत्रिक व पायाभूत सोयीसुविधांशी निगडित सर्व सेवा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार योगदान देण्याची भूमिका घेतल्याने नाशिकमध्ये बीएसएनएल सेवा सुरळीत सुरू आहेत.कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळदेशाच्या काही भागांत स्वेच्छानिवृत्तीचा बीएसएनएल सेवेला फटका बसत असला तरी नाशिक त्यास अपवाद ठरले असून, स्थानिक व्यवस्थापनाने आणि स्वेच्छानिवृत्ती घेणाºया कर्मचाºयांनी परिस्थिती आत्मियतेने हाताळल्याने नाशिकमधील सेवा सुरळीत सुरू आहे. यापुढे सेवा सुरळीत सुरू राहण्यासाठी बीएसएनएलला नाशिकमध्ये शंभर ते दीडशे कर्मचाºयांची गरज भासणार असून, आवश्यकतेनुसार कंत्राटी पद्धतीने हे मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येणार असल्याचे नितीन महाजन यांनी सांगितले.

टॅग्स :BSNLबीएसएनएल