शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

स्वेच्छानिवृत्तीनंतर बीएसएनएल कर्मचाऱ्यांची नि:स्वार्थ सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 00:27 IST

भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या नाशिक विभागात कार्यरत ९२० पैकी ७५ टक्के म्हणजे जवळपास ६७४ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली असून, हे सर्व कर्मचारी ३१ जानेवारी २०१० पासून कार्यमुक्त झाले आहेत. परंतु, बीएसएनएलच्या सेवा मनुष्यबळाअभावी अचानक कोलमडू नये यासाठी स्वेच्छानिवृत्तीनंतरही अनेक कर्मचारी आजही नि:स्वार्थपणे आवश्यक तेनुसार त्यांची जबाबदारी कोणताही मोबदला न घेता सांभाळत आहेत.

ठळक मुद्देवेतनाशिवाय काम । आवश्यक कामांची स्वयंस्फूर्तीने सांभाळली जबाबदारी

नाशिक : भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या नाशिक विभागात कार्यरत ९२० पैकी ७५ टक्के म्हणजे जवळपास ६७४ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली असून, हे सर्व कर्मचारी ३१ जानेवारी २०१० पासून कार्यमुक्त झाले आहेत. परंतु, बीएसएनएलच्या सेवा मनुष्यबळाअभावी अचानक कोलमडू नये यासाठी स्वेच्छानिवृत्तीनंतरही अनेक कर्मचारी आजही नि:स्वार्थपणे आवश्यक तेनुसार त्यांची जबाबदारी कोणताही मोबदला न घेता सांभाळत आहेत.बीएसएनएलमधून ७५ टक्के कर्मचाºयांनी सेवानिवृत्ती घेतल्यानंतर सेवांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र नाशिकमधील बीएसएनएलच्या ९२० पैकी ६७४ कर्मचाºयांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारल्यानंतरही ते आवश्यकतेनुसार त्यांच्या कामाची जबाबदारी पूर्वीप्रमाणेच कोणत्याही मोबदल्याशिवाय सांभाळत आहेत. त्यामुळे बीएसएनएलच्या सेवा पूर्वीप्रमाणेच सुरळीत सुरूआहेत. बीएसएनएल नाशिकचे महाप्रबंधक नितीन महाजन यांनी स्वेच्छानिवृत्ती घेणाºया कर्मचाºयांना सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला स्वेच्छानिवृत्ती पत्करणाºया सर्व कर्मचाºयांनी प्र्रतिसाद देत दि. ३१ जानेवारीनंतर कार्यालयीन कामकाजासोबत तांत्रिक व पायाभूत सोयीसुविधांशी निगडित सर्व सेवा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार योगदान देण्याची भूमिका घेतल्याने नाशिकमध्ये बीएसएनएल सेवा सुरळीत सुरू आहेत.कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळदेशाच्या काही भागांत स्वेच्छानिवृत्तीचा बीएसएनएल सेवेला फटका बसत असला तरी नाशिक त्यास अपवाद ठरले असून, स्थानिक व्यवस्थापनाने आणि स्वेच्छानिवृत्ती घेणाºया कर्मचाºयांनी परिस्थिती आत्मियतेने हाताळल्याने नाशिकमधील सेवा सुरळीत सुरू आहे. यापुढे सेवा सुरळीत सुरू राहण्यासाठी बीएसएनएलला नाशिकमध्ये शंभर ते दीडशे कर्मचाºयांची गरज भासणार असून, आवश्यकतेनुसार कंत्राटी पद्धतीने हे मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येणार असल्याचे नितीन महाजन यांनी सांगितले.

टॅग्स :BSNLबीएसएनएल