शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

स्वनिर्मितीचा आनंद प्रत्यक्ष व्यावहारिक जीवनाचा अनुभव रामनगर शाळेत आनंद मेळाव्यानिमित्त कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:24 IST

सायखेडा : स्वनिर्मितीचा आनंद प्रत्यक्ष व्यावहारिक जीवनाचा अनुभव देत असल्याने शालेय जीवनात विद्यार्थीकेंद्रित अध्ययन अध्यापन पद्धतीचा अवलंब केला.

ठळक मुद्देज्ञानाच्या कक्षा रुंदावतातनागरिक शाळेतील बाजारात उपस्थित

सायखेडा : स्वनिर्मितीचा आनंद प्रत्यक्ष व्यावहारिक जीवनाचा अनुभव देत असल्याने शालेय जीवनात विद्यार्थीकेंद्रित अध्ययन अध्यापन पद्धतीचा अवलंब केला तर मुलांमध्ये सृजनशीलता आणि व्यावहारिक दृष्टिकोन निर्माण होत असतो याचा प्रत्यक्ष अनुभव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने आनंद मेळाव्याचे आयोजन करून प्रत्यक्ष आर्थिक व्यवहाराचा अनुभव घेतला.विद्यार्थ्याला पुस्तकी ज्ञानासोबत प्रत्यक्ष अनुभवातून घेतलेले आनंददायी शिक्षण मिळाल्यास ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात, स्वनिर्मितीचा आनंद मिळतो. विद्यार्थी सामाजिकदृष्ट्या, व्यावहारिकदृष्ट्या परिपूर्ण होतो हा अभिनव उपक्रामद्वारे सकाळी सर्व विद्यार्थी शाळेत घरातील खाद्य पदार्थ, आपल्या शेतात असलेला भाजीपाला, घरात असलेले धान्य घेऊन शाळेत आले. बाजार बसण्यासाठी घरातून पोती, बरदान घेऊन डोक्यावर भाजीपाल्याची घमेली, हातात वजन काट्याची पिशवी, गिºहायकाला सुटे पैसे देण्यासाठी काही पैसे घेऊन मुले १० वाजता शाळेत दाखल झाले. ११ वाजता मुलांनी घरी निरोप दिल्याप्रमाणे घरची माणसे, गावातील पदाधिकारी, नागरिक शाळेतील बाजारात उपस्थित झाले. अचूक रचना आणि मुलांचा उत्साह पाहून ग्रामस्थांनी घरी लागणारा भाजीपाला आणि किराणा वस्तू शालेय आठवडे बाजारात खरेदी केल्या. मुलांनी प्रत्यक्ष व्यवहार केले. पैशाच्या बदल्यात वस्तू देऊन अदान-प्रधान क्रि या अनुभवली. बेरीज, वजाबाकी, नफा-तोटा, असे व्यावहारिक उदाहरणे यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. शाळेच्या उपक्र माचे ग्रामस्थ, सायखेडा केंद्र आणि परिसरातील शिक्षकांनी कौतुक केले. यावेळी शांताराम पवार,सुनील बाविस्कर, नामदेव ठाकूर, संजीव बच्छाव, सुकदेव डोंगरे, सोनाली नाठे, पवार, राजभोज आदी उपस्थित होते. आठवडे बाजार ज्या प्रमाणे भरतो त्याप्रमाणे एका रांगेत भाजीपाला, दुसºया रांगेत फळे, तिसºया रांगेत धान्य, चौथ्या रांगेत किराणा वस्तू, अशी सुबक रचना करून बाजार मांडला.अचूक रचना आणि मुलांचा उत्साह पाहून ग्रामस्थांनी घरी लागणारा भाजीपाला आणि किराणा वस्तू शालेय आठवडे बाजारात खरेदी केल्या.