शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

विश्रामगडावर मल्हार ट्रेकर्सकडून बीजारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 17:46 IST

नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणाºया विश्रामगडावर मुंबई येथील मल्हार ट्रेकर्सच्यावतीने ५० विविध वृक्षाच्या बियांचे बीजारोपण करण्यात येऊन तसेच स्वच्छता मोहीम राबविण्यात आली .

ठाणगाव : नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणाºया विश्रामगडावर मुंबई येथील मल्हार ट्रेकर्सच्यावतीने ५० विविध वृक्षाच्या बियांचे बीजारोपण करण्यात येऊन तसेच स्वच्छता मोहीम राबविण्यात आली .मल्हार ट्रेकर्सच्या सर्व सदस्यांना गडाच्या पायथ्याशी दुर्ग मित्र अंकूर काळे यांनी गडाविषयी माहिती दिली. गडाच्या पायथ्याशी असणाºया तोफेपांसून बीजारोपन व साफसफाई करण्यास सुरु वात केली. विश्रामगडाचे स्वरूप भव्य-दिव्य असल्याने गडावर वृक्ष लागवडीसाठी खूप मोठ्या प्रमाणावर जागा आहे. या परिसरात पावसाचे प्रमाणही जास्त असल्याने पावसाच्या पाण्यावर येणाºया विविध रोपाचे बीजारोपण करण्यात आले. पावसाळ्याच्या सुरूवातीला गडावरील वनसंपदा वाढावी या दृष्टीने कडुनिंब, सीताफळ, रामफळ, बोर आदी विविध जातीच्या वृक्षांच्या बियांचे रोपण करण्यात आले. त्यानंतर गडावरील गड देवता आंबा, निंबा व पट्टाई देवीची महापूजा व आरती करण्यात येऊन आंबरखाण्याजवळील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्यात आला. आंबरखाण्या जवळील पाण्याच्या टाक्यातील साफसफाई करण्यात येऊन गडावर जमा केलेला केर-कचरा एकत्र करून गडाच्या खाली आणून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. पेटविण्यात आला.मुंबई येथील या मल्हार ट्रेकर्सच्या सदस्यांनी गडावर विविध प्रकारच्या रोपांचे बीजारोपण केले आहे. ट्रेकर्सचे सदस्य दर दोन महिन्यांनी विश्रामगडाला भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले. रामदास भोर यांच्या मार्गदर्शनाखाली या ट्रेकर्सनी गडभ्रमंती केली. विश्रामगडाला ‘क’ दर्जा प्राप्त झाल्याने गड पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक व पर्यटकांची गर्दी वाढत आहे. गडाच्या पायथ्याशी जाण्यासाठी बससेवा सुरु करावी अशीही मागणी शिवभक्त करत आहे.

टॅग्स :NashikनाशिकTrekkingट्रेकिंग