शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

कळवण तालुक्याला द्वितीय क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 01:07 IST

पंचायतराज संस्थामध्ये प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल कळवण तालुक्याला विभागस्तरावरील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला.

ठळक मुद्देपंचायतराज : उत्कृष्ट व्यवस्थापन आणि विकासाचा गौरव

नाशिक : पंचायतराज संस्थामध्ये प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल कळवण तालुक्याला विभागस्तरावरील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. त्याचप्रमाणे मानव संपदामधील उत्कृष्ट काम केल्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्यासह सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी तसेच निफाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.पंचायतराज संस्थांमध्ये प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाºया जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत पुरस्कार देण्यात येतो. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे झालेल्या सोहळ्यात नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्याला विभागस्तरावरील द्वितीय क्र मांकाचा पुरस्कार देण्यात आला.या सोहळ्यास ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता उपस्थित होते. राज्यातील पंचायत राज संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी २००५-२००६ पासून यशवंत पंचायत राज अभियान ही पुरस्कार योजना सुरू करण्यात आली आहे. हे पुरस्कार राज्य व विभागीय स्तरावर जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीला दिले जातात. सोबतच गुणवंत कर्मचाºयांनासुद्धा पुरस्कृत करण्यात येते.कळवण तालुक्याला विभागस्तरावरील द्वितीय क्र मांकाचा पुरस्कार करण्यात आला. कळवण पंचायत समितीचे सभापती लालजी जाधव, गटविकास अधिकारी डोंगर बहिरम, उपसभापती विजय शिरसाठ, सहायक गटविकास अधिकारीएस. एस. जाधव यांनी पुरस्कार स्वीकारला.मानव संपदेच्या कामामुळे जिल्ह्याचा सन्मानआस्थापना विषयक सर्व बाबी भरण्यासाठी मानव संपदा प्रणाली वापरण्यात येत आहे. शासनाने प्रायोगिक तत्त्वावर यासाठी नागपूर जिल्ह्याची निवड केली होती; मात्र तेथे सदरचे काम पूर्ण झाले नाही. डॉ. गिते यांनी शासनाकडे पाठपुरावा करून नाशिक जिल्हा यामध्ये घ्यावा यासाठी पुढाकार घेतला. शासनाने मे महिन्यात मंजुरी दिल्यानंतर जुलै महिन्यातच जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे १७ हजारांच्या वर सेवापुस्तक आॅनलाइन करण्यात आले. यामध्ये रजा, विविध प्रकारचे लाभ आदी आस्थापनाविषयक बाबींची माहिती भरण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्याचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. मानव संपदात नाशिक जिल्हा राज्यात प्रथम क्र मांकावर आहे.

टॅग्स :Governmentसरकारpanchayat samitiपंचायत समिती