शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
4
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
5
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
6
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
7
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
9
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
10
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
11
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
12
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
13
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
14
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
15
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
16
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
17
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
18
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
19
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
20
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण

रेखाकला परीक्षेपासपासूनआठ विद्याथी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 17:36 IST

साकोरा - नांदगाव तालुक्यातील साकोरा येथिल रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातकालपासून सुरू झालेल्या शासकीय रेखाकला परिक्षेपासून आठ विद्यार्थी वंचित राहिल्याने पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देपालकांकडून तीव्र संताप: दहावीच्यागुणपत्रिकेतमिळणाऱ्यागुणांपासूनविद्यार्थीवंचित

साकोरा - नांदगाव तालुक्यातील साकोरा येथिल रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातकालपासून सुरू झालेल्या शासकीय रेखाकला परिक्षेपासून आठ विद्यार्थी वंचित राहिल्याने पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.शासनाच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी शासकीय रेखाकला परिक्षा घेण्यात येतात.त्यासाठी इयत्ता आठवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा या परिक्षेत सहभाग असतो.या परिक्षेत एलिमेंट्री - दोन पेपर (दोन दिवस) त्यानंतर एंटरिमजिएट - दोन पेपर (दोन दिवस) असे चार पेपर चिञकलेचे असतात. दहावीची परिक्षा दिल्यानंतर पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रत्येकी २१मार्क दिले जातात म्हणजे ३टक्केया परिक्षेत पास झाल्यानंतर मिळतात.त्यामुळे नापास होणारा विद्यार्थी कींवा पुढच्या शिक्षणासाठी टक्केवारी कमी पडल्यास या परीक्षेचा फायदा होतो.त्यासाठी नांदगाव तालुक्यातील मनमाड, नांदगाव- व्हि.जे.हायस्कूल, तसेच ग्रामीण भागासाठी साकोरा येथिल माध्यमिक विद्यालय अशा तीन ठीकाणी केंद्र ठरविण्यात आले आहे.पैकी साकोरा येथिल माध्यमिक विद्यालयात तालुक्यातील एकुण सोळा शाळेतील विद्यार्थी परीक्षार्थी आहेत.त्यासाठी प्रत्येक शाळेच्या कलाशिक्षक व मुख्याध्यापक यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांची परिक्षा फी ६०रूपये जमा करून २२आॅगष्टपर्यंत आॅनलाईन फार्म भरणे अनिवार्य होते.मात्र साकोरा येथिल रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाने पाचवी ते दहावीच्या एकुण १९७ विद्यार्थ्यांकडून परिक्षा फी जमा करून ती मुदतीच्या आत भरली नसल्याचेपालकांनीसांगितले.शिवाय एक महिन्यांपूर्वी हेअर्जभरणारे शिक्षक आजारी पडल्याने ते गैरहजर आहेत.त्यामुळे सदर विषयाचा एकही तास झाला नसून कोणी मार्गदर्शन देखिल न करता अचानक कालच या परीक्षेची माहिती शाळेत मिळाल्याने शाळेत खळबळ उडाली.मात्र गावातील नितीन ठुबे या शिक्षकांनी त्वरित सदर सर्व विद्यार्थ्यांचे आॅनलाईन अर्ज भरून एकुण ९९ विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी बसविण्याचा प्रयत्न केला.परंतू आठ विद्यार्थ्यांनी पैसे भरूनही या परिक्षेपासून वंचित रहावे लागले आहे.त्यामुळे पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.तसेच यापूर्वी देखिल सन २०१५ - २०१६व २०१६-२०१७ या वर्षी देखिल शाळेच्या ढिसाळ नियोजनाचा प्रत्यय आला असून त्यांनी मुदतीनंतर अर्ज दाखल केल्याने एकुण५५विद्यार्थी या२१गुण ( 3टक्के) मिळविण्यापासून वंचित राहिल्याने अनेकांना शिक्षणासाठी अडचणी आल्याचे काहीमाजी विद्यार्थ्यांनी सांगितले.