शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

रेखाकला परीक्षेपासपासूनआठ विद्याथी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 17:36 IST

साकोरा - नांदगाव तालुक्यातील साकोरा येथिल रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातकालपासून सुरू झालेल्या शासकीय रेखाकला परिक्षेपासून आठ विद्यार्थी वंचित राहिल्याने पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देपालकांकडून तीव्र संताप: दहावीच्यागुणपत्रिकेतमिळणाऱ्यागुणांपासूनविद्यार्थीवंचित

साकोरा - नांदगाव तालुक्यातील साकोरा येथिल रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातकालपासून सुरू झालेल्या शासकीय रेखाकला परिक्षेपासून आठ विद्यार्थी वंचित राहिल्याने पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.शासनाच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी शासकीय रेखाकला परिक्षा घेण्यात येतात.त्यासाठी इयत्ता आठवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा या परिक्षेत सहभाग असतो.या परिक्षेत एलिमेंट्री - दोन पेपर (दोन दिवस) त्यानंतर एंटरिमजिएट - दोन पेपर (दोन दिवस) असे चार पेपर चिञकलेचे असतात. दहावीची परिक्षा दिल्यानंतर पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रत्येकी २१मार्क दिले जातात म्हणजे ३टक्केया परिक्षेत पास झाल्यानंतर मिळतात.त्यामुळे नापास होणारा विद्यार्थी कींवा पुढच्या शिक्षणासाठी टक्केवारी कमी पडल्यास या परीक्षेचा फायदा होतो.त्यासाठी नांदगाव तालुक्यातील मनमाड, नांदगाव- व्हि.जे.हायस्कूल, तसेच ग्रामीण भागासाठी साकोरा येथिल माध्यमिक विद्यालय अशा तीन ठीकाणी केंद्र ठरविण्यात आले आहे.पैकी साकोरा येथिल माध्यमिक विद्यालयात तालुक्यातील एकुण सोळा शाळेतील विद्यार्थी परीक्षार्थी आहेत.त्यासाठी प्रत्येक शाळेच्या कलाशिक्षक व मुख्याध्यापक यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांची परिक्षा फी ६०रूपये जमा करून २२आॅगष्टपर्यंत आॅनलाईन फार्म भरणे अनिवार्य होते.मात्र साकोरा येथिल रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाने पाचवी ते दहावीच्या एकुण १९७ विद्यार्थ्यांकडून परिक्षा फी जमा करून ती मुदतीच्या आत भरली नसल्याचेपालकांनीसांगितले.शिवाय एक महिन्यांपूर्वी हेअर्जभरणारे शिक्षक आजारी पडल्याने ते गैरहजर आहेत.त्यामुळे सदर विषयाचा एकही तास झाला नसून कोणी मार्गदर्शन देखिल न करता अचानक कालच या परीक्षेची माहिती शाळेत मिळाल्याने शाळेत खळबळ उडाली.मात्र गावातील नितीन ठुबे या शिक्षकांनी त्वरित सदर सर्व विद्यार्थ्यांचे आॅनलाईन अर्ज भरून एकुण ९९ विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी बसविण्याचा प्रयत्न केला.परंतू आठ विद्यार्थ्यांनी पैसे भरूनही या परिक्षेपासून वंचित रहावे लागले आहे.त्यामुळे पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.तसेच यापूर्वी देखिल सन २०१५ - २०१६व २०१६-२०१७ या वर्षी देखिल शाळेच्या ढिसाळ नियोजनाचा प्रत्यय आला असून त्यांनी मुदतीनंतर अर्ज दाखल केल्याने एकुण५५विद्यार्थी या२१गुण ( 3टक्के) मिळविण्यापासून वंचित राहिल्याने अनेकांना शिक्षणासाठी अडचणी आल्याचे काहीमाजी विद्यार्थ्यांनी सांगितले.