शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

पाच वर्षांपुढील थकबाकीदार जिल्हा बॅँकेच्या ‘हिटलिस्टवर’ प्रशासक मंडळाने काढले परिपत्रक, टंचाईग्रस्त गावे वगळले

By admin | Updated: February 7, 2015 01:38 IST

पाच वर्षांपुढील थकबाकीदार जिल्हा बॅँकेच्या ‘हिटलिस्टवर’ प्रशासक मंडळाने काढले परिपत्रक, टंचाईग्रस्त गावे वगळले

  नाशिक : ५० पैशाच्या आत आणेवारी असलेल्या व टंचाईग्रस्त व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा व विविध कार्यकारी सहकारी संस्थांचा अपवाद वगळता जिल्'ात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या पाच वर्षांपेक्षा जास्त थकीत वसुली करण्यासाठी जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाने ‘सक्तीचा’ मार्ग अवलंबल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात ४ फेब्रुवारीला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने अशा पाच वर्षांपुढील कोट्यवधी रुपयांच्या थकीत वसुली असलेल्या विविध कार्यकारी सहकारी संस्थांना व बॅँकेच्या वसुली निरीक्षकांना एक पत्र दिले असून, अशा पाच वर्षांपुढील कथित थकबाकीदारांकडून सक्तीने बॅँकेची वसुली करावी, असे म्हटले आहे. प्राथमिक शेती संस्थाची कर्जवसुली नियमितपणे होत नसल्यामुळे संस्थांचे तोट्याचे व एन.पी.ए.चे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. तसेच काही संस्था अनिष्ट तफावतीत गेलेल्या असून, काही संस्था अनिष्ट तफावतीत जाण्याच्या मार्गावर आहेत. त्याचप्रमाणे बॅँकेच्या आर्थिक स्थितीनुसार एन.पी.ए. वाढते प्रमाण बॅँकेस राखावा लागणारा सी.आर.ए.आर.चे प्रमाण व थकबाकीचे प्रमाण विचारात घेता, तसेच पुढील हंगामात कर्ज वितरणासाठी लागणारा निधी उभारण्यासाठी लागणारा निधी उभारणे यासाठी सक्तीची कर्जवसुली करणे बॅँकेच्या तसेच संस्थेच्या दृष्टीने गरजेचे आहे. राज्य शासनाने जिल्'ातील १३४६ गावे ५० पैशापेक्षा कमी आणेवारी असलेली गावे टंचाईग्रस्त म्हणून जाहीर केलेली असून, या गावांमध्ये सक्तीच्या कर्जवसुलीस स्थगिती देण्यात आली आहे.