शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

सावरकरांचा वैचारिक वारसा जपणे गरजेचे विवेक घळसासी : सावरकर जयंतीनिमित्त व्याख्यान

By admin | Updated: May 31, 2014 01:07 IST

नाशिक : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वैचारिक वारसा जतन करून त्यानुसार मार्गक्रमण केले पाहिजे तरच विकासान्मुख भारत, वैज्ञानिक भारत, आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण भारत घडेल, असे विचार विद्यावाचस्पती विवेक घळसासी यांनी व्यक्त केले.

नाशिक : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वैचारिक वारसा जतन करून त्यानुसार मार्गक्रमण केले पाहिजे तरच विकासान्मुख भारत, वैज्ञानिक भारत, आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण भारत घडेल, असे विचार विद्यावाचस्पती विवेक घळसासी यांनी व्यक्त केले.स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीच्या निमित्ताने शहर भाजपाच्या वतीने वसंत स्मृती येथे घळसासी यांचे व्याख्यान संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची विचारसरणी ही भारत देशाविषयीची अत्युच्च प्रेम निर्माण करणारी होती. त्यांच्या विचारसरणीला स्मरून देशातील घराघरांमध्ये तरुणांमध्ये देशप्रेम वाढीस लागले पाहिजे, असे सांगून घळसासी म्हणाले की, सामाजिक ऐक्य, भविष्यातील आव्हाने, पेलण्याची ताकद सावरकरांच्या विचारसरणीत होती. स्वयंपूर्ण भारताचे स्वप्न बघण्यासाठी सावरकरांच्या विचारांची ज्योत सतत तेवत ठेवली पाहिजे, असेही ते म्हणाले. यावेळी भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रकाश दीक्षित यांनी केले. महेश सदावर्ते यांनी आभार मानले. यावेळी उपमहापौर सतीश कुलकर्णी, माजी शहराध्यक्ष विजय साने, माजी महापौर बाळासाहेब सानप, सुरेश पाटील, गटनेता संभाजी मोरुस्कर, पूर्व प्रभाग सभापती कुणाल वाघ, प्रा. परशराम वाघेरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते...छायाचित्र... आरच्या फोटोवर बीजेपी सावरकर, सावरकर वन नावाने सेव्ह आहे.