शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

सावरकरांचा वैचारिक वारसा जपणे गरजेचे विवेक घळसासी : सावरकर जयंतीनिमित्त व्याख्यान

By admin | Updated: May 31, 2014 01:07 IST

नाशिक : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वैचारिक वारसा जतन करून त्यानुसार मार्गक्रमण केले पाहिजे तरच विकासान्मुख भारत, वैज्ञानिक भारत, आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण भारत घडेल, असे विचार विद्यावाचस्पती विवेक घळसासी यांनी व्यक्त केले.

नाशिक : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वैचारिक वारसा जतन करून त्यानुसार मार्गक्रमण केले पाहिजे तरच विकासान्मुख भारत, वैज्ञानिक भारत, आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण भारत घडेल, असे विचार विद्यावाचस्पती विवेक घळसासी यांनी व्यक्त केले.स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीच्या निमित्ताने शहर भाजपाच्या वतीने वसंत स्मृती येथे घळसासी यांचे व्याख्यान संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची विचारसरणी ही भारत देशाविषयीची अत्युच्च प्रेम निर्माण करणारी होती. त्यांच्या विचारसरणीला स्मरून देशातील घराघरांमध्ये तरुणांमध्ये देशप्रेम वाढीस लागले पाहिजे, असे सांगून घळसासी म्हणाले की, सामाजिक ऐक्य, भविष्यातील आव्हाने, पेलण्याची ताकद सावरकरांच्या विचारसरणीत होती. स्वयंपूर्ण भारताचे स्वप्न बघण्यासाठी सावरकरांच्या विचारांची ज्योत सतत तेवत ठेवली पाहिजे, असेही ते म्हणाले. यावेळी भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रकाश दीक्षित यांनी केले. महेश सदावर्ते यांनी आभार मानले. यावेळी उपमहापौर सतीश कुलकर्णी, माजी शहराध्यक्ष विजय साने, माजी महापौर बाळासाहेब सानप, सुरेश पाटील, गटनेता संभाजी मोरुस्कर, पूर्व प्रभाग सभापती कुणाल वाघ, प्रा. परशराम वाघेरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते...छायाचित्र... आरच्या फोटोवर बीजेपी सावरकर, सावरकर वन नावाने सेव्ह आहे.