शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

साठे यांचे साहित्य वास्तववादी

By admin | Updated: August 2, 2016 01:49 IST

संजय गालफाडे : अनुसूचित जाती मोर्चातर्फे प्रबोधन

 नाशिक : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य केवळ मनोरंजनात्मक नाही, तर उपेक्षित घटकांची व्यथा समाजासमोर मांडणारे वास्तववादी विचारांचा ठेवा असल्याचे प्रतिपादन अण्णा भाऊ सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय गालफाडे यांनी केले. अण्णा भाऊ साठे महामंडळ, महात्मा फुले महामंडळ, चर्मोद्योग महामंडळ आदि मागासवर्गीय महामंडळांच्या योजना दलित समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चातर्फे वसंतस्मृती कार्यालयातील सभागृहात आयोजित प्रबोधन मेळाव्यात ते बोलत होते. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती उत्सवानिमित्त या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर आमदार बाळासाहेब सानप, प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, किशोर काळकर, विजय चौधरी, प्रा. सुहास फरांदे, नंदकुमार देसाई, सुरेश पाटील, नाना शिलेदार, माधुरी जाधव, प्रकाश दीक्षित, संभाजी मोरुस्कर, कुणाल वाघ आदि उपस्थित होते. गालफाडे म्हणाले, अण्णा भाऊ साठे यांनी ‘फकिरा’ कादंबरीच्या माध्यमातून समाजातील वास्तवाचे चित्रण केल्याचे सांगितले. सूत्रसंचालन साहेबराव पवार यांनी केले, तर शशांक हिरे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)