शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

नाट्यमहोत्सवातून घडतात कलावंतांवर संस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 01:18 IST

कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून रंगमंचावर पाऊल ठेवणाऱ्या कलावंतांसाठी नाट्यमहोत्सव मोठी संधी असते. नवनवीन कलावंतांना घडविण्याची परंपरा कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून रुजली असून, अशा महोत्सवातून चांगले कलाकार घडले पाहिजेत, असे प्रतिपादन अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष कीर्ती शिलेदार यांनी केले.

ठळक मुद्देकामगार कल्याण मंडळ ६६वा प्राथमिक नाट्यमहोत्सव

नाशिक : कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून रंगमंचावर पाऊल ठेवणाऱ्या कलावंतांसाठी नाट्यमहोत्सव मोठी संधी असते. नवनवीन कलावंतांना घडविण्याची परंपरा कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून रुजली असून, अशा महोत्सवातून चांगले कलाकार घडले पाहिजेत, असे प्रतिपादन अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष कीर्ती शिलेदार यांनी केले.प. सा. नाट्यमंदिर येथे महाराष्टÑ कामगार कल्याण मंडळ नाशिक विभाग आयोजित ६६व्या प्राथमिक नाट्यमहोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते नटराजाला पुष्पहार अर्पण करण्यात येऊन दीपप्रज्वलन करण्यात आले. व्यासपीठावर चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, श्रीकांत बेणी, सुनील ढगे आदी उपस्थित होते. यावेळी शिलेदार म्हणाल्या, कामगार कल्याण नाट्यमहोत्सवाच्या माध्यमातून कलावंतांना चांगली संधी आहे. या माध्यमातून नाट्यक्षेत्राला नक्कीच चांगले कलावंत मिळू शकतात. कलावंतांना अशाप्रकारचे व्यासपीठ मिळणे ही खरोखर चांगली बाब आहे. असेही त्या म्हणाल्या. याप्रसंगी मेघराज राजे भोसले यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन मिलिंद पाटील यांनी केले. प्रास्ताविक सहायक कल्याण आयुक्त भावना बच्छाव यांनी केले. आभार मिलिंद पाटील यांनी मानले. परीक्षक म्हणून सुनील देशपांडे, प्रदीप पाटील, संध्या धोपावकर यांनी काम पाहिले.‘आनंद ओवरी’ नाटक सादरसायंकाळी मालेगाव कामगार केंद्राने ‘आनंद ओवरी’ हे दि. वा. मोकाशी लिखित नाटक सादर केले. सुरभी थिएटर प्रस्तुत आनंद ओवरी या नाटकात संत तुकाराम यांच्या वैयक्तिक आयुष्यातील ससेहोलपट दाखविण्यात आली आहे. संत तुकारामाची भावकविता म्हणजे अभंग, हे महाराष्टÑाच्या सांस्कृतिक परपरेचे महान द्योतक आहे. त्यांची अभंगवाणी हीच त्यांची लोकप्रियता आणि ओळख आहे. असे असले तरी त्यांची अंतर्गतदेखील एक ओळख आहे. त्यांनी जे भोगले, सोसले त्यातून त्यांचे तत्त्वज्ञान निर्माण झाले. त्यातून अंभग निर्माण झाले. त्यांच्या आचरणातील बारकावे या नाटकात टिपण्यात आले आहेत. संदीप कोते आणि राजेश शर्मा यांनी भूमिका साकारल्या.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकारcultureसांस्कृतिक