शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
2
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
3
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
4
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
5
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
6
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
7
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
8
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
9
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
10
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
11
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
12
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
13
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
14
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
15
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
16
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
17
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
18
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
19
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
20
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!

आश्रमशाळा कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 00:50 IST

नाशिक : शासकीय आश्रमशाळांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रोजंदारी, तासिका पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाºयांना सेवेत सामावून घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतरही आश्रमशाळेत भरती आणि बदलीप्रक्रिया सुरू झाल्याने रोजंदारी कर्मचाºयांनी येत्या दि. २१ पासून आंदोलनाचा इशारा दिला आहे.

नाशिक : शासकीय आश्रमशाळांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रोजंदारी, तासिका पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाºयांना सेवेत सामावून घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतरही आश्रमशाळेत भरती आणि बदलीप्रक्रिया सुरू झाल्याने रोजंदारी कर्मचाºयांनी येत्या दि. २१ पासून आंदोलनाचा इशारा दिला आहे.आदिवासी विकास विभागातील शासकीय आश्रमशाळा, वसतिगृहांमध्ये अनेक वर्षांपासून पदनिहाय पात्रता धारण केलेले कर्मचारी अल्पशा मानधनावर कामकाज करीत आहेत. विशेष बाब म्हणून या कर्मचाºयांना सेवेत कायम करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आदेशदेखील दिले होते; मात्र मुख्यमंत्र्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून संबंधित विभागातील अधिकाºयांनी भरती आणि बदलीप्रक्रिया राबविण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे रोजंदारी कर्मचाºयांचा प्रश्न मागे पडून सेवेत कायम करण्याचा प्रश्न मागे पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.गेल्या मार्च महिन्यात रोजंदारी कर्मचाºयांनी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. यावेळी मुख्य सचिव, वित्त विभागाचे सचिव, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव, सहसचिव, आयुक्त यांच्याबरोबर बैठक झाली होती.यावेळी संघटनेने तीन महिन्यांची मुदत देऊन मागण्या सोडविण्याची विनंती केली होती. यावेळी रोजंदारी कर्मचाºयांना तीन महिन्यांच्या कालावधीत पूर्णकरून त्यांना कायम सेवेत सामावून घेतले जाईल असे ठरविण्यातआले होते; मात्र आता या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप रोजंदारी वर्ग-३, वर्ग-४ कर्मचारी संघर्ष संघटनेने केला आहे. याप्रकरणी तत्काळ निर्णय न घेतल्यास दि. २१ पासून आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे. चांदवड सोग्रस फाटा येथून पदयात्रा करीत बिºहाड आंदोलन आयुक्तालयावर करण्याचा इशारा देण्यात आला आहे.आदिवासी विकास आयुक्तांना दिलेल्या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष रितेश ठाकूर, महेश पाटील, कमलाकर पाटील, संदीप देवरे, सचिन वाघ, रमण ठाकरे, भगतसिंग पाडवी, संजय जाधव, विजय बागुल, राजाराम बागुल आदींच्या स्वाक्षरी आहेत.जानेवारीपासून वेतनापासून वंचितरोजंदारी कर्मचारी जानेवारी २०१८ पासून वेतनापासून वंचित आहेत. यामुळे कर्मचाºयांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी तीन महिन्यांचे आश्वासन देऊन आता पाच महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने कर्मचाºयांमध्ये नाराजी आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रagitationआंदोलन