शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
2
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
3
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
5
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
6
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
7
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
8
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
9
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
10
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
11
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
12
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
13
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
14
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
15
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
16
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
17
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
18
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
19
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरमधमेश्वर, कळसूबाईसह उत्तर महाराष्टÑातील अभयारण्ये बंदच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 00:24 IST

नाशिक : ताडोबा व्याघ्र प्रकल्प जरी पर्यटकांसाठी खुले करण्यात आले असले तरीदेखील उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे जिल्ह्णांतील नांदुरमधमेश्वर, कळसूबाई-हरिश्चंद्रगड, यावल, अनेर डॅम हे चारही अभयारण्य पर्यटकांसाठी पुढील आदेशापर्यंत जैसे-थे ‘कुलूपबंद’ राहणार आहे

नाशिक : ताडोबा व्याघ्र प्रकल्प जरी पर्यटकांसाठी खुले करण्यात आले असले तरीदेखील उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे जिल्ह्णांतील नांदुरमधमेश्वर, कळसूबाई-हरिश्चंद्रगड, यावल, अनेर डॅम हे चारही अभयारण्य पर्यटकांसाठी पुढील आदेशापर्यंत जैसे-थे ‘कुलूपबंद’ राहणार आहे. त्याचप्रमाणे नाशिकसह वरील जिल्ह्णांमधील वनविभागाच्या हद्दीतील दुर्गपर्यटन, निसर्ग पर्यटनावरही बंदी कायम आहे.कोरोनाचे संक्र मण राज्यात अधिक वेगाने वाढत असून, सध्या पावसालाही सुरुवात झाली आहे. यामुळे अभयारण्यांच्या परिसरातील निसर्गसौंदर्यही खुलले आहे. यामुळे हौशी पर्यटकांची पावले वर्षासहलींचा आनंद घेण्यासाठी अभयारण्यांकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही; मात्र ग्रामीण भागात कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी वन-वन्यजीव विभागाच्या नाशिक वनवृत्तात येणाऱ्या वरील चारही जिल्ह्णांमधील अभयारण्य, राखीव वनक्षेत्र, दुर्ग परिसरात पर्यटनावर बंदी कायम ठेवण्यात आली आहे.दि. १६ मार्चपासून वरील अभयारण्यांच्या वाटा पर्यटक, निसर्गप्रेमी, वन्यजीव छायाचित्रकारांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.---------------------स्थानिक : गावकऱ्यांचाही पाठिंबाबहुतांश गावे कोरोनाच्या संक्र मणापासून सुरक्षित राहिलेले आहे. यामुळे कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य असो किंवा नांदुरमधमेश्वर अभयारण्य असो या भागातील स्थानिक गावकºयांनीसुद्धा रोजगारावर पाणी सोडणे पसंत केले आहे; मात्र कोरोनाचा शिरकाव आपल्या गावांमध्ये होणार नाही यासाठी पर्यटनबंदीला पाठिंबा दर्शविला आहे.---------------पर्यटनबंदी ही फायदेशीरच आहे. गावकºयांच्या रोजगारावर त्याचा परिणाम नक्कीच झाला आहे; मात्र कोरोनाचे संक्र मण रोखण्यासाठी अभयारण्य पर्यटकांसाठी बंद राहणे योग्यच आहे. गाइडपासून तर गावकºयांपर्यंत सर्वांचीच सुरक्षा जोपासली जाणार आहे.- अमोल दराडे, गाइड, नांदुरमधमेश्वर------------------------कळसूबाई अभयारण्य बंदच आहे. भंडारदरा गावासह सर्वच ग्रामपंचायतींनी पर्यटनबंदीचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय गावकºयांच्या हिताचा आहे. कोरोनामुळे पर्यटनावर गंभीर परिणाम झाला आहे. ‘पाहुणचार’ मार्चपासून संपूर्णत: लॉकडाऊन आहे.- केशव खाडे, गाइड, भंडारदरा

टॅग्स :Nashikनाशिक