शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

समता परिषद पुन्हा भरारी घेणार? भुजबळांच्या भूमिकेकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 05:04 IST

देशभरातील समता परिषदेच्या कार्यकर्त्यांना पुन्हा एका झेंड्याखाली आणण्याची तयारी अखिल भारतीय समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांनी चालविली आहे.

- श्याम बागुल नाशिक : देशभरातील समता परिषदेच्या कार्यकर्त्यांना पुन्हा एका झेंड्याखाली आणण्याची तयारी अखिल भारतीय समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांनी चालविली आहे. तब्बल तीन वर्षांनंतर रविवारी मुंबईत याबाबत विस्तृत राज्य कार्यकारिणीची बैठक बोलविण्यात आली आहे.भुजबळ यांच्यावर राजकीय संकट ओढवल्यानंतर ते त्यातून बाहेर पडले. त्या त्या वेळी अखिल भारतीय समता परिषदेचा मेळावा व बैठक घेऊन त्यांनी नवी भरारी घेतली आहे. मुंबईतील बैठकीत समता परिषदेचा मेळावा भरविण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.डिसेंबर २०१४ मध्ये मुंबईत अखिल भारतीय समता परिषदेची अखेरची बैठक भुजबळ यांच्या उपस्थितीत झाली होती. त्यावेळी महाराष्टÑ सदन घोटाळा, लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सुरू केलेली चौकशी याबाबत भुजबळ यांनी आपले म्हणणे सैनिकांसमोर मांडून आरोप खोडून काढले होते. त्या नंतर भुजबळ यांच्या उपस्थितीत जानेवारी २०१५ मध्ये समता परिषदेचा अखेरचा मेळावा मध्य प्रदेशातील सतना येथे झाला होता.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळ