शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

समर्थांचा दासबोध हा भक्तीचा सागर गोविंददेव गिरी महाराज : रामदास स्वामी मठात व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 01:08 IST

उपनगर : दासबोध हा सामान्य ग्रंथ नसून दासबोध ग्रंथ हा सांगता सांगताच कळतो. त्यामुळे दासबोधाचे माहात्म्य सांगणे हीच खरी भक्ती आहे.

ठळक मुद्देमराठीसारखे संतसाहित्य कुठल्याही भाषेत नाहीस्वामींची सर्वोत्तम जीवन विद्या या विषयावर व्याख्यान

उपनगर : दासबोध हा सामान्य ग्रंथ नसून दासबोध ग्रंथ हा सांगता सांगताच कळतो. त्यामुळे दासबोधाचे माहात्म्य सांगणे हीच खरी भक्ती आहे. अंधकारात गेलेला समाज आज चांगल्या दिवसांच्या प्रकाशपर्वापर्यंत येऊन पोहचला हीच समर्थ रामदास स्वामींच्या सर्वोत्तम विद्येची प्रचिती असल्याचे प्रतिपादन स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी केले. आगर टाकळी येथील समर्थ रामदास स्वामी मठात ‘समर्थांची सर्वोत्तम जीवन विद्या’ या विषयावर व्याख्यान देताना स्वामी गोविंददेव म्हणाले की, मराठीसारखे संतसाहित्य कुठल्याही भाषेत नाही. समर्थांच्या संपूर्ण जीवनाचा सार दासबोध या ग्रंथात मिळतो. दासबोध ग्रंथ हा एकमेव मराठी भाषेतील ज्वलंत ग्रंथ आहे. जे दासबोधात आहे ते अन्यत्र कुठेही नसल्याचे स्वामींनी सांगितले. यावेळी विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी सुधीर शिरवाडकर, ज्योतीराव खैरनार, विजया माहेश्वरी, दिलीप कैचे, प्रकाश पवार, प्राचार्य राम कुलकर्णी, नगरसेवक शाहू खैरे, विश्वास ठाकूर, त्र्यंबकराव गायकवाड, भालचंद्रशास्त्री शौचे, अनिल बूब, रवींद्र मणियार, प्रदीप बूब, श्रीपाद कुलकर्णी, रत्नाकर आणेकर आदी उपस्थित होते. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांंचे श्री समर्थ रामदास स्वामींची सर्वोत्तम जीवन विद्या या विषयावर व्याख्यान मंगळवारपर्यंत (१४ मार्च) सकाळी ८.३० ते ११ या वेळेत होणार आहे.