शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
4
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
5
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
6
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
7
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
8
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
9
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
10
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
11
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
12
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
13
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
14
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
15
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
16
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
17
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
18
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
19
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

साधू गेले, ‘बॅनर’ राहिले

By admin | Updated: September 26, 2015 23:11 IST

साधू गेले,‘बॅनर’ राहिले

नाशिक : साधुग्राममधील बहुतांश खालशातील साधू-महंत सामान आवरून रवाना झाले. मात्र त्यांच्या कथा, प्रवचनाची माहिती देणारे ‘बॅनर’ रस्त्याच्या आजूबाजूला ‘जैसे थे’ आहेत. साहित्य आवरून नेणाऱ्या साधूंच्या खालशातील कामगारांनी बॅनर काढले नाही. त्यामुळे तपोवनातील रस्त्यावर बॅनर ठिकठिकाणी दिसून येत आहेत. साधुग्राममधील मुख्य रस्त्यावर सर्वाधिक साधू-महंतांचे बॅनर लागले होते. धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर भक्तगणांकडून बॅनर, पोस्टर्स काढण्यात आले नाही. त्यामुळे साधू -महंत रवाना झाल्यानंतरही साधुग्रामच्या रस्त्यावर त्यांचे पोस्टर्स अजूनही झळकत आहेत. रामकथा, श्रीमद्भागवत कथा, रामचरित मानस आदि कार्यक्रमाचे बॅनर याठिकाणी अद्यापही दिसून येत आहे. भाविकांसाठी अन्नदान व सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या संस्थांचे पोस्टर्सही पाहायला मिळतात. औरंगाबाद नाका, लक्ष्मीनारायण चौक, कपिला संगम, जेलरोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅनर, पोस्टर्सची भाऊगर्दी झाली आहे. (प्रतिनिधी)