शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

ग्रामीण भागात सध्या वधू-वर घेताहेत चोर पावलांनी सात जन्माचे फेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 00:14 IST

आमच्या शुभकार्यास सहकुटुंब ‘अगत्य’ येण्याचे करावे, अशी आग्रहाची विनंती निमंत्रण पत्रिकेत आवर्जून छापणाऱ्या लग्नघरच्या मंडळीना आता चक्क आपल्या आतेष्टांना ‘आम्ही आमचे उरकून घेतो’ तुम्ही लग्नाला येउच नका व फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून आम्हाला आशीर्वाद द्या, अशी आग्रहाची विनंती केली जात आहे.

ठळक मुद्देआमच्या लग्नाला यायचं नाही हं.....,: वधू-वर पित्यांची आतेष्टांना विनंती

महेंद्र पगारे ।कुकाणे : आमच्या शुभकार्यास सहकुटुंब ‘अगत्य’ येण्याचे करावे, अशी आग्रहाची विनंती निमंत्रण पत्रिकेत आवर्जून छापणाऱ्या लग्नघरच्या मंडळीना आता चक्क आपल्या आतेष्टांना ‘आम्ही आमचे उरकून घेतो’ तुम्ही लग्नाला येउच नका व फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून आम्हाला आशीर्वाद द्या, अशी आग्रहाची विनंती केली जात आहे.सध्या कोरोनाच्या संकटात फिजिकल डिस्टन्सिंंगच्या भीतीने वर आणि वधूकडील मंडळीना ‘सावधान’ राहून कसेतरी उरकून घ्यायचे पडलेले असते. अगदी कमी लोकात हा विधी लवकरात लवकर कसा उरकेल, याबद्दल दोन्हीकडील मंडळी मूक होकार देत जमेल त्या परिस्थितीत ‘कबूल है’ म्हणत लग्न आटोपतात. लग्नात अगोदर निमंत्रण पत्रिका वाटणे, तेही थेट घरी जाऊन. मग तो नातेवाईक कितीही किलोमीटर दूर असला थेट त्याच्या घरी नेऊनच पत्रिका द्यावी लागते. अन्यथा तो रुसण्याचा धोका जास्त असतो. यानंतर मग सुरू होतात ते अनेक सोहळे. आयाबायांचा मानपान, पाय धुणे, वर ओवाळणी, कानपिळणी, रुखवत अशा एक ना अनेक सोपस्कारांतून जावे लागते. हे करता करता मात्र सर्वांच्याच नाकीनव येते. वधू आणि वर पक्षाचा महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे जास्त गर्दी कोण जमवतो? कारण त्यातच खरा ‘रुबाब’ आणि ‘प्रतिष्ठा’ असते. लग्न- सोहळ्याला गर्दी जमा होते आणि मग वर व वधू पक्षाकडील मंडळीच्या जिवात जीव येतो. नंतर आयुष्यभर त्या लग्नाच्या गर्दीचा तोरा मिरवला जातो. मात्र, आता या सर्व बाबींना सोयीस्करपणे फाटा दिला जातो आहे.इच्छा असूनही आतेष्टांना दूरच ठेवावे लागत आहे, मात्र आतेष्टांकडून दिलगिरीही व्यक्त केली जात आहे, परंतु नातेवाईकही आता प्रेम आणि युद्धात जसे सर्व काही माफ असते तसेच अशा छोटेखानी लग्नातही सर्व काही माफ अशा भूमिकेत येऊन राग-लोभ विसरून मुकाट्याने या सोहळ्यात आॅनलाइनच सामील व्हावे लागत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्न