शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
2
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
3
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
4
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
5
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
7
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
8
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
9
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
10
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
11
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
12
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
13
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
14
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
15
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
16
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
17
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
18
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
19
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
20
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोबी, शेवगा पिकावर शेतकऱ्यांनी फिरवला रोटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 18:05 IST

लोहोणेर : - कोरोनाच्या महामारीच्या संकटाचा सामना करत असतांना बळी राजाने भर उन्नाळ्यात भाव मिळत नसल्याने फळे भाजीपाला, कोबी, टमाटे तोडुन फेकावी लागत आहेत संचार बंदी घालण्यात आली असल्यामुळे उत्पादक शेतकरी आपला अतिशय कष्टाने पीकवुन शहर वासीयांना रोजच्या रोज ताजा भाजीपाला मिळावा म्हणून.देवळा, कळवण व इतर परीसरात लहान मोठ्या शेतकंर्यानी कोबी, टमाटे, मिरची, खंरबुज टरबुज, वांगी हे वान ( माळंव ) याची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे.

लोहोणेर : - कोरोनाच्या महामारीच्या संकटाचा सामना करत असतांना बळी राजाने भर उन्नाळ्यात भाव मिळत नसल्याने फळे भाजीपाला, कोबी, टमाटे तोडुन फेकावी लागत आहेत संचार बंदी घालण्यात आली असल्यामुळे उत्पादक शेतकरी आपला अतिशय कष्टाने पीकवुन शहर वासीयांना रोजच्या रोज ताजा भाजीपाला मिळावा म्हणून.देवळा, कळवण व इतर परीसरात लहान मोठ्या शेतकंर्यानी कोबी, टमाटे, मिरची, खंरबुज टरबुज, वांगी हे वान ( माळंव ) याची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. पंरतु गेल्या ४० ते ४५ दिवसा पासुन लॉक डाउन मुळे कोणीही व्यापारी खरेदीसाठी इकडे फिरकत नसल्या कारणाने व खेड्या पाड्या सह तालुका स्तरावरील सर्व आठवडे बाजार बंद असल्या कारणाने ,शेतकंर्यानी घाम गाळुन पिकवलेला भाजीपाला विकावा कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोबी, शेवगा, मिरची, टमाटे, इत्यादी लवकर खंराब होणारे पीक असल्याने ते तोडुन लगेच बाजारात विक्र ीसाठी नेणे गरजेचे आहे. पंरतु बाहेर मागणी जरी असली तरी तो माल खुडुन शहरा मध्ये विक्र ी साठी व्यापारी खरेदी करण्यासाठी येत नाहीत.---------------------देवळा तालुक्यातील खुंटेवाडी येथील माजी सैनिक दीपक झाल्टे या प्रगतिशील शेतकर्याने आपल्या शेतातील ( गंट नं २७१ ) मध्ये ३० गुंटे तयार. कोबी पिकावर भाव मिळाला नाही दुंखत अंतकरनाने रोटर फिरवले असुन शासनाने भाजीपाला, फळे विक्र ी साठी पुढाकार घेऊन यंत्रना उभी करून आर्थिक मदतिचा हात द्यावा अशी मागणी केली आहे. तसेच वर्षभर पाणी घालून तयार केलेला शेवगा पिक ही शेंगा निंबर झाल्या मुळे बुडा सकट तोडुन फेखण्या शिवाय पर्याय नसल्याचे दीपक झाल्टे यांचे म्हणणे आहे. तर दुसरी कडे टरबुज, खंरबुज या फळांना एिप्रल मे महीण्यात मोठी मागणी असते. रमजान व अक्षयतृतीया या धार्मिक सणाच्या काळात शहारात मोठ्या प्रमाणावर खप असल्यामुळे शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात या फंळाची लागवड केली आहे. पंरतु संचार बंदी असल्यामुळे मालेगाव सह, नाशिक, सुरत, अहमदाबाद कडचे व्यापारी देवळा तालुक्यात खरेदीसाठी फिरकत नसल्या कारणाने शेतकंर्याची फंळ शेतातच खंराब होत आहेत. थोड्या प्रमाणात शेतकरी हात विक्र ीने गांवो - गाव व तालुकास्तरा वर विकण्यास नेतांना दिसतो आहे. फळांचे वय वाढत असल्याने खंराब होऊन सडू लागली आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक