शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

कोबी, शेवगा पिकावर शेतकऱ्यांनी फिरवला रोटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 18:05 IST

लोहोणेर : - कोरोनाच्या महामारीच्या संकटाचा सामना करत असतांना बळी राजाने भर उन्नाळ्यात भाव मिळत नसल्याने फळे भाजीपाला, कोबी, टमाटे तोडुन फेकावी लागत आहेत संचार बंदी घालण्यात आली असल्यामुळे उत्पादक शेतकरी आपला अतिशय कष्टाने पीकवुन शहर वासीयांना रोजच्या रोज ताजा भाजीपाला मिळावा म्हणून.देवळा, कळवण व इतर परीसरात लहान मोठ्या शेतकंर्यानी कोबी, टमाटे, मिरची, खंरबुज टरबुज, वांगी हे वान ( माळंव ) याची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे.

लोहोणेर : - कोरोनाच्या महामारीच्या संकटाचा सामना करत असतांना बळी राजाने भर उन्नाळ्यात भाव मिळत नसल्याने फळे भाजीपाला, कोबी, टमाटे तोडुन फेकावी लागत आहेत संचार बंदी घालण्यात आली असल्यामुळे उत्पादक शेतकरी आपला अतिशय कष्टाने पीकवुन शहर वासीयांना रोजच्या रोज ताजा भाजीपाला मिळावा म्हणून.देवळा, कळवण व इतर परीसरात लहान मोठ्या शेतकंर्यानी कोबी, टमाटे, मिरची, खंरबुज टरबुज, वांगी हे वान ( माळंव ) याची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. पंरतु गेल्या ४० ते ४५ दिवसा पासुन लॉक डाउन मुळे कोणीही व्यापारी खरेदीसाठी इकडे फिरकत नसल्या कारणाने व खेड्या पाड्या सह तालुका स्तरावरील सर्व आठवडे बाजार बंद असल्या कारणाने ,शेतकंर्यानी घाम गाळुन पिकवलेला भाजीपाला विकावा कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोबी, शेवगा, मिरची, टमाटे, इत्यादी लवकर खंराब होणारे पीक असल्याने ते तोडुन लगेच बाजारात विक्र ीसाठी नेणे गरजेचे आहे. पंरतु बाहेर मागणी जरी असली तरी तो माल खुडुन शहरा मध्ये विक्र ी साठी व्यापारी खरेदी करण्यासाठी येत नाहीत.---------------------देवळा तालुक्यातील खुंटेवाडी येथील माजी सैनिक दीपक झाल्टे या प्रगतिशील शेतकर्याने आपल्या शेतातील ( गंट नं २७१ ) मध्ये ३० गुंटे तयार. कोबी पिकावर भाव मिळाला नाही दुंखत अंतकरनाने रोटर फिरवले असुन शासनाने भाजीपाला, फळे विक्र ी साठी पुढाकार घेऊन यंत्रना उभी करून आर्थिक मदतिचा हात द्यावा अशी मागणी केली आहे. तसेच वर्षभर पाणी घालून तयार केलेला शेवगा पिक ही शेंगा निंबर झाल्या मुळे बुडा सकट तोडुन फेखण्या शिवाय पर्याय नसल्याचे दीपक झाल्टे यांचे म्हणणे आहे. तर दुसरी कडे टरबुज, खंरबुज या फळांना एिप्रल मे महीण्यात मोठी मागणी असते. रमजान व अक्षयतृतीया या धार्मिक सणाच्या काळात शहारात मोठ्या प्रमाणावर खप असल्यामुळे शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात या फंळाची लागवड केली आहे. पंरतु संचार बंदी असल्यामुळे मालेगाव सह, नाशिक, सुरत, अहमदाबाद कडचे व्यापारी देवळा तालुक्यात खरेदीसाठी फिरकत नसल्या कारणाने शेतकंर्याची फंळ शेतातच खंराब होत आहेत. थोड्या प्रमाणात शेतकरी हात विक्र ीने गांवो - गाव व तालुकास्तरा वर विकण्यास नेतांना दिसतो आहे. फळांचे वय वाढत असल्याने खंराब होऊन सडू लागली आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक