शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

कोबी, शेवगा पिकावर शेतकऱ्यांनी फिरवला रोटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 18:05 IST

लोहोणेर : - कोरोनाच्या महामारीच्या संकटाचा सामना करत असतांना बळी राजाने भर उन्नाळ्यात भाव मिळत नसल्याने फळे भाजीपाला, कोबी, टमाटे तोडुन फेकावी लागत आहेत संचार बंदी घालण्यात आली असल्यामुळे उत्पादक शेतकरी आपला अतिशय कष्टाने पीकवुन शहर वासीयांना रोजच्या रोज ताजा भाजीपाला मिळावा म्हणून.देवळा, कळवण व इतर परीसरात लहान मोठ्या शेतकंर्यानी कोबी, टमाटे, मिरची, खंरबुज टरबुज, वांगी हे वान ( माळंव ) याची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे.

लोहोणेर : - कोरोनाच्या महामारीच्या संकटाचा सामना करत असतांना बळी राजाने भर उन्नाळ्यात भाव मिळत नसल्याने फळे भाजीपाला, कोबी, टमाटे तोडुन फेकावी लागत आहेत संचार बंदी घालण्यात आली असल्यामुळे उत्पादक शेतकरी आपला अतिशय कष्टाने पीकवुन शहर वासीयांना रोजच्या रोज ताजा भाजीपाला मिळावा म्हणून.देवळा, कळवण व इतर परीसरात लहान मोठ्या शेतकंर्यानी कोबी, टमाटे, मिरची, खंरबुज टरबुज, वांगी हे वान ( माळंव ) याची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. पंरतु गेल्या ४० ते ४५ दिवसा पासुन लॉक डाउन मुळे कोणीही व्यापारी खरेदीसाठी इकडे फिरकत नसल्या कारणाने व खेड्या पाड्या सह तालुका स्तरावरील सर्व आठवडे बाजार बंद असल्या कारणाने ,शेतकंर्यानी घाम गाळुन पिकवलेला भाजीपाला विकावा कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोबी, शेवगा, मिरची, टमाटे, इत्यादी लवकर खंराब होणारे पीक असल्याने ते तोडुन लगेच बाजारात विक्र ीसाठी नेणे गरजेचे आहे. पंरतु बाहेर मागणी जरी असली तरी तो माल खुडुन शहरा मध्ये विक्र ी साठी व्यापारी खरेदी करण्यासाठी येत नाहीत.---------------------देवळा तालुक्यातील खुंटेवाडी येथील माजी सैनिक दीपक झाल्टे या प्रगतिशील शेतकर्याने आपल्या शेतातील ( गंट नं २७१ ) मध्ये ३० गुंटे तयार. कोबी पिकावर भाव मिळाला नाही दुंखत अंतकरनाने रोटर फिरवले असुन शासनाने भाजीपाला, फळे विक्र ी साठी पुढाकार घेऊन यंत्रना उभी करून आर्थिक मदतिचा हात द्यावा अशी मागणी केली आहे. तसेच वर्षभर पाणी घालून तयार केलेला शेवगा पिक ही शेंगा निंबर झाल्या मुळे बुडा सकट तोडुन फेखण्या शिवाय पर्याय नसल्याचे दीपक झाल्टे यांचे म्हणणे आहे. तर दुसरी कडे टरबुज, खंरबुज या फळांना एिप्रल मे महीण्यात मोठी मागणी असते. रमजान व अक्षयतृतीया या धार्मिक सणाच्या काळात शहारात मोठ्या प्रमाणावर खप असल्यामुळे शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात या फंळाची लागवड केली आहे. पंरतु संचार बंदी असल्यामुळे मालेगाव सह, नाशिक, सुरत, अहमदाबाद कडचे व्यापारी देवळा तालुक्यात खरेदीसाठी फिरकत नसल्या कारणाने शेतकंर्याची फंळ शेतातच खंराब होत आहेत. थोड्या प्रमाणात शेतकरी हात विक्र ीने गांवो - गाव व तालुकास्तरा वर विकण्यास नेतांना दिसतो आहे. फळांचे वय वाढत असल्याने खंराब होऊन सडू लागली आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक