शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

पाणीपुरवठ्यासाठी दोन गावांच्या सरपंचांनी स्वखर्चाने केला रस्ता.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 17:32 IST

येवला : तालुक्यातील ३६गावे व २६ वाड्यांना २४ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. मात्र ज्या विहिरीवर टँकरमध्ये पाणी भरले जाते, त्या विहिरीवर रांत्रिदवस प्रतिक्षा करु नही टँकरची दुसरी खेप भरली जात नसल्याने दुसऱ्या विहिरीवरु न टँकर भरले जावे, यासाठी कोळमचे सरपंच सोपानराव चव्हाण व खिर्डी साठेचे सरपंच योगेश इप्पर यांनी त्या विहिरी पर्यंत स्वखर्चाने रस्ता तयार करु न दिला.

येवला : तालुक्यातील ३६गावे व २६ वाड्यांना २४ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. मात्र ज्या विहिरीवर टँकरमध्ये पाणी भरले जाते, त्या विहिरीवर रांत्रिदवस प्रतिक्षा करु नही टँकरची दुसरी खेप भरली जात नसल्याने दुसऱ्या विहिरीवरु न टँकर भरले जावे, यासाठी कोळमचे सरपंच सोपानराव चव्हाण व खिर्डी साठेचे सरपंच योगेश इप्पर यांनी त्या विहिरी पर्यंत स्वखर्चाने रस्ता तयार करु न दिला.यंदा पावसाळा संपला तरी पाण्यासाठीची भटकंती थांबलीच नाही. बाभुळगाव शिवारातील नांदुर ग्रामपंचायीच्या विहिरीवरु न पाणी पुरवठा सुरु आहे. टँकरने पाणी पुरवठा सुरु असणाºया प्रत्येक गावाला टँकरच्या दोन खेपा अपेक्षीत असताना एकच टँकर पाणी येत असल्याने पाणी टंचाईची समस्या उग्र रु प धारण करीत होती. गावेगावच्या विहिरींनी तळ दाखवल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र एका गावाला एका टँकरच्या दोन खेपा अपेक्षीत असताना एकच खेप होत असल्याने वांरवार तक्र ार करु नही टँकरने दुसरी खेप येत नव्हती. टँकरची एकच खेप का येते याची चौकशी करण्यासाठी कोळमचे सरपंच सोपानराव चव्हाण व खिर्डी साठे येथील सरपंच योगेश इप्पर यांनी टँकरचा माग काढुन जेथे टँकर भरले जातात, तेथे जाउन पाहणी केली असता एकाच विहिरीवरु न टँकर भरले जात असल्याचे लक्षात आले. एक टँकर भरण्यासाठी अंदाजे दिड ते दोन तास लागत असल्याने टँकर भरायला वेळ वाया जातो. त्यामुळे टँकर उपलब्ध असूनही एका टँकरच्या एका दिवसात दोन खेपा होत नाहीत.

 

टॅग्स :Waterपाणी