शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

पाणीपुरवठ्यासाठी दोन गावांच्या सरपंचांनी स्वखर्चाने केला रस्ता.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 17:32 IST

येवला : तालुक्यातील ३६गावे व २६ वाड्यांना २४ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. मात्र ज्या विहिरीवर टँकरमध्ये पाणी भरले जाते, त्या विहिरीवर रांत्रिदवस प्रतिक्षा करु नही टँकरची दुसरी खेप भरली जात नसल्याने दुसऱ्या विहिरीवरु न टँकर भरले जावे, यासाठी कोळमचे सरपंच सोपानराव चव्हाण व खिर्डी साठेचे सरपंच योगेश इप्पर यांनी त्या विहिरी पर्यंत स्वखर्चाने रस्ता तयार करु न दिला.

येवला : तालुक्यातील ३६गावे व २६ वाड्यांना २४ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. मात्र ज्या विहिरीवर टँकरमध्ये पाणी भरले जाते, त्या विहिरीवर रांत्रिदवस प्रतिक्षा करु नही टँकरची दुसरी खेप भरली जात नसल्याने दुसऱ्या विहिरीवरु न टँकर भरले जावे, यासाठी कोळमचे सरपंच सोपानराव चव्हाण व खिर्डी साठेचे सरपंच योगेश इप्पर यांनी त्या विहिरी पर्यंत स्वखर्चाने रस्ता तयार करु न दिला.यंदा पावसाळा संपला तरी पाण्यासाठीची भटकंती थांबलीच नाही. बाभुळगाव शिवारातील नांदुर ग्रामपंचायीच्या विहिरीवरु न पाणी पुरवठा सुरु आहे. टँकरने पाणी पुरवठा सुरु असणाºया प्रत्येक गावाला टँकरच्या दोन खेपा अपेक्षीत असताना एकच टँकर पाणी येत असल्याने पाणी टंचाईची समस्या उग्र रु प धारण करीत होती. गावेगावच्या विहिरींनी तळ दाखवल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र एका गावाला एका टँकरच्या दोन खेपा अपेक्षीत असताना एकच खेप होत असल्याने वांरवार तक्र ार करु नही टँकरने दुसरी खेप येत नव्हती. टँकरची एकच खेप का येते याची चौकशी करण्यासाठी कोळमचे सरपंच सोपानराव चव्हाण व खिर्डी साठे येथील सरपंच योगेश इप्पर यांनी टँकरचा माग काढुन जेथे टँकर भरले जातात, तेथे जाउन पाहणी केली असता एकाच विहिरीवरु न टँकर भरले जात असल्याचे लक्षात आले. एक टँकर भरण्यासाठी अंदाजे दिड ते दोन तास लागत असल्याने टँकर भरायला वेळ वाया जातो. त्यामुळे टँकर उपलब्ध असूनही एका टँकरच्या एका दिवसात दोन खेपा होत नाहीत.

 

टॅग्स :Waterपाणी