शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

इगतपुरी शहरातील रस्त्यांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 00:10 IST

खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, मणक्याच्या त्रासामुळे वैतागले आहेत. दररोज होणाऱ्या दुचाकी वाहनांच्या नुकसानीमुळे सदर रस्त्यांची कामे तातडीने करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.

ठळक मुद्दे नागरिकांना मणक्याचा त्रास : दुचाकी वाहनचालकांचे नुकसान

इगतपुरी : शहरातील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, मणक्याच्या त्रासामुळे वैतागले आहेत. दररोज होणाऱ्या दुचाकी वाहनांच्या नुकसानीमुळे सदर रस्त्यांची कामे तातडीने करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.जुना मुंबई-आग्रा महामार्ग रस्ता गेल्या चार वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने १७ कोटी रु पये खर्च करून सीमेंट काँक्रि टीकरण करून तयार केला, मात्र यंदाच्या पावसाने मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने दुचाकीसह वाहनांचे नुकसान होत असून, अनेक वाहनचालकांना मणक्याचे आजार झाले असून, नाशिकला खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. या रस्त्यावर अर्धा ते एक फूट खड्डे पडल्याने ते वाचविण्याच्या नादात छोटे अपघातही सुरूच असून, अद्यापही डागडुजीचे काम न केल्याने संबंधित विभागावर नागरिकांचा रोष वाढला आहे.सर्वच रस्त्यांवर मोठे-मोठे खड्डे पडून रस्ते खड्डेमय झाले आहेत. या खड्ड्यांमधून वाट काढत वाहनचालकांना जावे लागत असल्याने रस्त्यांची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी समोर येत आहे. दरवर्षी पावसाळ्यात रस्ते खड्डेमय होतात, पण यंदा मात्र पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे खड्ड्यांच्या संख्येत वाढ झाली असून ते जीवघेणे ठरत आहेत. शहरातील गिरणारे ते महिंद्रा कंपनीपर्यंत रस्ता खड्ड्यात गेला आहे. या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा प्रश्नदेखील भेडसावतो आहे. काही दुचाकीस्वार पडून जखमी होण्याच्या घटनादेखील घडल्या आहेत.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक