शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

म्हैसवळण घाटातील रस्ता खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 16:41 IST

धोकादायक : दोन जिल्ह्यातील गावांचा संपर्क तुटला

ठळक मुद्देखचलेल्या रस्त्याच्या खालच्या बाजूला दोनशे ते तीनशे अदिवासींची लोकवस्ती असलेल्या चौरेवाडी येथील ग्रामस्थांना धोका उत्पन्न झाला आहे.

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे नगर-नाशिक या दोन जिल्ह्यांना जोडणारा मुख्य म्हैसवळण घाट रस्ता खचून या दोन्ही जिल्ह्यातील गावांचा संपर्क तुटला आहे. खचलेल्या रस्त्याच्या खालच्या बाजूला दोनशे ते तीनशे अदिवासींची लोकवस्ती असलेल्या चौरेवाडी येथील ग्रामस्थांना धोका उत्पन्न झाला आहे.याच परिसरातील भरविर-निनावी हा रस्ताही खचून पूर्णपणे पाण्यात वाहून गेला आहे, रस्त्यालगत असलेल्या शेतकऱ्यांच्या भात लागवड केलेल्या जमिनी वाहून गेल्या आहेत. परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अनेकांच्या शेतातील बांध तुटले, अनेकांच्या विहिरी बुजल्या तसेच शेतीवरील वीज मिटरमध्ये पाणी जाऊन यंत्रणा बंद पडली आहे. भातशेतीची वाताहत झालेली असतांना देखील या परिसरातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे स्थानिक प्रशासनाकडून अद्यापही पंचनामे झालेले नाहीत. या सर्व परिस्थितीची पाहणी जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे यांनी नुकतीच केली व शेतकºयांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी माजी आमदार माणिकराव कोकाटे यांचेसह खेड गटाचे गटनेते महेश गाढवे,अडसरे येथील सरपंच संतु साबळे,सरपंच परिषदेचे विभागीय उपाध्यक्ष डॉ.श्रीराम लहामटे,सामाजिक कार्यकर्ते सुनील महाले, तुषार शिंदे, केशव बांबळे, दिलीप बांबळे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक