शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मजुरा अभावी भाताचे पिक अजुनही शेतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 17:29 IST

इगतपुरी : तालुक्यात भाताचे विक्र मी उत्पादन होते. या वर्षी पाऊस चांगला झाल्याने भाताचे पीक चांगले आहे. परंतु भात पिकाच्या काढणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे भाताचे पिक अजूनही शेतात आहे. शेतामध्ये मजूरांना चारशे रु पये रोज देऊनही मजूर मिळेनासे झाले आहेत.

ठळक मुद्दे परतीच्या पाऊसाचे प्रमाण जास्त राहील्याने भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

इगतपुरी : तालुक्यात भाताचे विक्र मी उत्पादन होते. या वर्षी पाऊस चांगला झाल्याने भाताचे पीक चांगले आहे. परंतु भात पिकाच्या काढणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे भाताचे पिक अजूनही शेतात आहे. शेतामध्ये मजूरांना चारशे रु पये रोज देऊनही मजूर मिळेनासे झाले आहेत.शेतात काम करण्याची तयारी आजच्या तरु ण पिढीत दिसत नाही, असे दिसून येत आहे. अजूनही कवडदरा, साकूर, घोटी खुर्द परीसरात भाताचे पिक शेतात उभे आहे. य वर्षी परतीच्या पाऊसाचे प्रमाण जास्त राहील्याने भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतात काम करायला मजूर मिळत नसल्याने शेतकरी चितांतूर आहे. त्यातच हवामानात मोठे बदल होताना दिसतात. दुपार नंतर उन्हाचे प्रमाण वाढलेले दिसून येते. यामुळेही शेतात मजूरांचे काम करण्याचे प्रमाण कमी दिसून येते. काही शेतकऱ्यांनी मजूराअभावी यंत्राने भाताचे पिक काढले आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती