शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

डेंग्यू, मलेरियाचा पालकमंत्र्यांकडून आढावा

By admin | Updated: September 22, 2016 01:09 IST

सूचना : तातडीने उपाययोजना करा

नाशिक : शहराबरोबर जिल्ह्णाच्या ग्रामीण भागात डेंग्यूच्या आजाराचा झपाट्याने होणारा प्रसार पाहता त्याला वेळीच अटकाव करण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. आरोग्य खात्याने तातडीने आवश्यक त्या उपाययोजना हाती घ्याव्यात अशा सूचनाही त्यांनी दिल्या. शासकीय विश्रामगृहावर डेंग्यू, मलेरिया, चिकुन गुन्यासंदर्भात महाजन यांनी बैठक घेतली. ते म्हणाले, औषधांची उपलब्धता वाढविणे, डास निर्मूलनाचे उपाय करणे आणि आजाराबाबत जनजागृतीसाठी विशेष कृती कार्यक्रम हाती घेण्यात यावेत, जिल्ह्णात डेंग्यू रुग्ण आढळत असल्याने योग्य औषधोपचारावर लक्ष द्यावे. यावेळी नाशिक विभागातील ४५ गावे संवेदनशील आहेत, त्यात नाशिक जिल्ह्णातील २४ व नगर जिल्ह्णातील १५ गावांचा समावेश आहे. जानेवारी ते आॅगस्ट य कालावधीत विभागातील २६१४ रुग्णांचे रक्त नमुने तपासले असता ८३२ नमुने पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. नाशिक शहराबरोबरच जिल्ह्णातील इगतपुरी, दिंडोरी, निफाड व नांदगाव हे तालुके संवेदनशील असून, आरोग्य यंत्रणांकडून आवश्यक उपाय केले जात आहे, अशी माहितीही देण्यात आली. बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण, पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर, शल्य चिकित्सक डॉ. सुनील जगदाळे, आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे आदि उपस्थित होते. आरोग्य विभाग, जिल्हा परिषद व महापालिकेच्या वतीने विशेष कृती कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत यासाठी तपासणी कक्ष वाढविणे, औषधांचा पुरेसा साठा राखणे, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपलब्ध राहावेत अशा सूचना देण्यात आल्या. डास नियंत्रणासाठी स्वच्छता, धूर फवारणी व कचरा राहू नये यासाठी घंटागाडीचा वापर वाढवा, असेही यावेळी सांगण्यात आले.