शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

त्र्यंबक तालुक्यात आंबा फळबाग लागवडीस शेतकऱ्यांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 01:19 IST

महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आंबा फळबाग लागवडीस शेतक-यांचा प्रतिसाद लाभत असून सदर योजना आमच्याही गावात राबवा अशी मागणी होत आहे.

त्र्यंबकेश्वर : महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आंबा फळबाग लागवडीस शेतक-यांचा प्रतिसाद लाभत असून सदर योजना आमच्याही गावात राबवा अशी मागणी होत आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवडीची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजने अंतर्गत हरसुल व त्र्यंबक तालुक्याच्या इतर भागातून आंबा फळबाग लागवडीचे काम प्रगतीपथावर आहे. पावसाचे आगमन वेळेवर झाल्याने आंबा रोपांना खड्डे खोदण्यासाठी शेतक-यांची लगबग दिसून येत आहे. तसेच रोपे लागवडीचे काम प्रगतीपथावर आहे.

चालूवर्षी तालुक्यातुन २१४ शेतक-यांची १८८ हेक्टर क्षेत्रावर (बांधावर) लागवड, ९५० शेतक-यांची १५२ हेक्टर क्षेत्रावर घन लागवड, अशी ११६४ शेतक-यांची ३४० हेक्टर क्षेत्रावर फळबाग योजनेची कामे प्रस्तावित आहेत. या मोहीमेस तालुका कृषी अधिकारी संदीप वळवी, आनंद कांबळे, अनिल गावित, मंडल कृषि अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरGovernmentसरकारagricultureशेती