शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

बालभवनतर्फे आयोजित  कविता गायन स्पर्धेस प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 00:51 IST

सार्वजनिक वाचनालयाच्या बालभवनतर्फे आयोजित पावसाळी कविता गायन स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेचे उद्घाटन कवी उत्तम कोळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.

नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या बालभवनतर्फे आयोजित पावसाळी कविता गायन स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेचे उद्घाटन कवी उत्तम कोळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी कोळगावकर म्हणाले, इंटरनेटच्या मायाजालात पालक आणि विद्यार्थीही वाचनाचे, पाठांतराचे महत्त्व विसरले आहे. स्पर्धेत विविध शाळांमधील ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी एकाहून एक सरस कविता सादर केल्या. याप्रसंगी कवी किशोेर पाठक, सावानाचे पदाधिकारी बी. जी. वाघ, प्रकाश वैद्य, दिगंबर आडके, अनुप्रिता पांगारकर, उत्तरा चंद्रात्रे, अनिता नगरकर, दीपक जहागीरदार आदी उपस्थित होते. संजय करंजकर यांनी प्रास्ताविक केले. स्वाती पाचपांडे यांनी सूत्रसंचालन केले. गीता बागुल यांनी आभार मानले. अंतिम निकाल मंगळवारी (दि.१७) रोजी जाहीर करण्यात येईल.

टॅग्स :Nashikनाशिक