शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
2
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
3
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
4
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
5
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
7
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
8
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
9
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
10
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
11
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल
12
इवलुशा राखीतून जन्म घेतील वृक्षवेली, आमचे यंदा पर्यावरणाशी रक्षाबंधन! तुमच्या शाळेत?
13
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल
14
राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल; छावा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी कारवाई
15
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
16
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
17
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
18
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
19
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
जडीबुटी विकणाऱ्या दोन साधूंना मुले चोरणारे समजून मारहाण; थोडक्यात टळली पालघर घटनेची पुनरावृत्ती

माळेगावकरांचा भूसंपादनास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 17:46 IST

सिन्नर येथील औद्योगिक क्षेत्राच्या शासनातर्फे जमिन संपादनासाठी तालुक्यातील माळेगाव येथील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. शासनाने जमिन अधिग्रहीत करु नये तसेच विविध मागण्यांचे निवेदन शेतकºयांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना दिले.

माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्र मांक एकसाठी एका माजी मंत्र्यासह बड्या उद्योजकाच्या दबावामुळे जमिनीचे भूसंपादन केले जात असल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे. जमीन न देण्याबाबत शेतकºयांनी न्यायालयात दावा दाखल केला आहे. संपादीत करण्यात येणाºया १५६ हेक्टर क्षेत्रातील जमिनी देण्यास शेतकºयांनी नकार दिला. तथापि, शासनाने प्रति एकरी ४६ लाख रु पये भाव देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र शेतकºयांनी तब्बल २५ कोटी रुपये एकरी दराची मागणी लावून धरली आहे.नाशिकच्या नियोजन भवनातील बैठकीस जिल्हाधिकिारी बी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत उपविभागीय अधिकारी महेश पाटील, औद्योगिक वसाहतीच्या विभागीय अधिकारी हेमांगी पाटील, माळेगाव येथील शेतकरी अशोक घुगे, विष्णू सांगळे, शरद सांगळे, सदाशिव सांगळे, माधव सांगळे, पांडुरंग सांगळे, निवृत्ती सांगळे आदी शेतकरी उपस्थित होते.एमआयडीसीकरिता जमिनी घेताना शासनातर्फे सदर मिळकतींच्या किंमती ठरविण्यास अथवा भुसंपादनास ठाम विरोध करत कोणत्याही मिळकतीसंदर्भात न्यायालयाच्या आदेशाच्या पुढील आदेशाशिवाय कोणतीही कारवाई करून असे शेतकºयांचे म्हणणे आहे. शेतकºयांचा भविष्याचा विचार करुनच उर्वरीत जमिनी वगळल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. न्यायालयात दावा सुरु आहे. तरी आम्हाला एकरी २५ कोटी रुपये रक्कम द्यावी, घरे, गोठे, विहिरी आदी मालमत्तेच्या गुंतवणुकीच्या दहा पट रक्कम मिळावी, शेतकºयांच्या प्रत्येकी दोन युवकांना विकसीत प्लॉट विनामुल्य द्यावेत, दोघांना शासकीय अथवा बहुराष्ट्रीय कंपनीत कायमची नोकरी द्यावी, उद्योगधंद्यासाठी शासनामार्फत कर्ज उपलब्ध करु न द्यावे, अशा मागण्या लेखी स्वरु पात देण्यात आल्या.परिसरात उद्योगधंदे वाढल्याने भरभराट होऊन विकास होईल होणार असल्याने शेतकºयांनी परिसरातील विकासासाठी जमिनी देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी सांगितले. तालुक्यात समृध्दी महामार्गालत टाऊनशील विकसीत करण्यात येणार आहे. शिवाय तालुक्यात पंचतारांकित औद्योगिक वसाहतीचे नियोजन आहे व विशेष आर्थिक क्षेत्रही आहे. तेथील जमिनी शासनाने घ्यावात असे शेतकºयांनी निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीcollectorजिल्हाधिकारी