शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

वैतरणाचे पाणी मुकणेत टाकण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 00:10 IST

इगतपुरी तालुक्यातील मुंबई महानगरपालिकेसाठी संपूर्ण आरक्षित असलेल्या वैतरणा धरणातील अतिरिक्त वाहून जाणारे पाणी मुकणे धरणात वळविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शासनदरबारी विचाराधीन असलेल्या या प्रश्नावर गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या संचालकांनी घेतलेल्या निर्णयास इगतपुरी तालुक्यातील विशेषत: वैतरणा धरणामुळे धरणग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे.

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील मुंबई महानगरपालिकेसाठी संपूर्ण आरक्षित असलेल्या वैतरणा धरणातील अतिरिक्त वाहून जाणारे पाणी मुकणे धरणात वळविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शासनदरबारी विचाराधीन असलेल्या या प्रश्नावर गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या संचालकांनी घेतलेल्या निर्णयास इगतपुरी तालुक्यातील विशेषत: वैतरणा धरणामुळे धरणग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. जोपर्यंत राज्य शासन आमच्या अधिगृहित केलेल्या जमिनी मूळ मालकांना परत करीत नाही तोपर्यंत आम्ही वैतरणाचे पाणी मुकणेत टाकू देणार नाही, याबाबतचे निवेदन इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.गेल्या अनेक वर्षांपासून वैतरणा धरणासाठी संपादित केलेल्या हजारो हेक्टर जमिनीपैकी सद्यस्थित संपादित असून, परंतु शेतकरी कसत असलेल्या आणि वैतरणा धरण भरले तरी पाण्यात न जाणाºया शेकडो एकर जमिनी शासनाने मूळ मालकांना परत करावयाच्या अटीवर संपादित केलेल्या आहेत. या जमिनी संबंधित शेतकरी कसत असले तरी उतारा शासनाच्या नावाचा आहे. गेल्या अवकाळी पावसात नुकसान होऊनही हे शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहिले.मुकणे धरणातून नाशिक महानगरपालिकेला पाणी जाणार असल्याने येथील भूमिहीन शेतकºयांच्या वारसांना महापालिकेत नोकरी मिळावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आलेली आहे.स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकºयांच्या मागण्या जोपर्यंत महाराष्ट्र शासन पूर्ण करीत नाही, तोपर्यंत आमचा शासनाच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने घेतलेल्या निर्णयास लोकप्रतिनिधी या नात्याने न्याय मिळेपर्यंत तीव्र विरोध राहील.- हिरामण खोसकर, आमदार

टॅग्स :Waterपाणी