शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

कांदा हमीभावासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By admin | Updated: February 25, 2016 22:08 IST

कांदा हमीभावासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

 इगतपुरी : नाशिक जिल्ह्यात कांदा पिकाची मोठी लागवड झाली असून, सध्या कांद्याला भाव नसल्याने उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकरी बेजार झाला आहे. शासनाने हमीभाव द्यावा या मागणीचे निवेदन स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या वतीने उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन दिले.नाशिक जिल्ह्यात गेल्या ११ महिन्यात तब्बल ८५ शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या आहेत. पाण्याचा प्रश्न गंभीर, शेतमालाचे भाव, शेतीविषयक चुकीचे धोरण, निसर्गाची अवकृपा यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला कर्जमुक्त करा, बाजार हस्तक्षेप योजना लागू करून शासनाने कांदा खरेदी करावा, कांद्याला प्रतिक्विंटल दोन हजार रु पये भाव द्यावा, रब्बी कांद्याची देशात मोठी लागवड असल्याने इतर देशांबरोबर लवकरात लवकर करार करावे, प्रस्तावित कांदा चाळीचे अनुदान शेतकऱ्यांना मिळावे, हरणबारी धरणाचे डाव्या व उजव्या कालव्याचे काम त्वरित सुरू करावे, मोसम, आरम, गिरणा नदीवर केटीवेअर बंधारे बांधावेत, डाळींब उत्पादकांना २०१४ ते २०१६ पर्यंतचे दुष्काळी पॅकेज मिळावे आदि मागण्यांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक पगार, जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, जिल्हा संघटक हंसराज वडघुले पाटील, नितीन रोठे पाटील, रतन मटाले, श्रावण देवरे, रवींद्र शेवाळे, रवींद्र पगार, अण्णा शेवाळे, निवृत्ती खालकर, हरिभाऊ ताजने, सुभाष जगळे, दादाजी शेवाळे, भाऊसाहेब कातकाडे, अरुण शेवाळे आदिंसह शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)