शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नाशकात अतिक्रमित टपऱ्या हटविल्या; नागरिकांनी समाधान व्यक्त केले

By suyog.joshi | Updated: January 9, 2024 15:18 IST

शहरात दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे महपालिकेतर्फे हटविण्यात येत आहे.

नाशिक (सुयोग जोशी) : शहरात दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे महपालिकेतर्फे हटविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मंगळवारी शहरातील मुख्य भाग असलेल्या एन.डी. पटेल रोड ते कालिदास कला मंदिर तसेच शालिमार येथील टपरीधारकांवर कारवाई करण्यात आली.

हातगाड्यांवरही कारवाई करण्यात आली. तसेच रस्त्यात ज्या ठिकाणी जाहिराती बोर्ड व होर्डिंगवरही अतिक्रमण विभागाने कारवाई केली. दोन टपऱ्या, लोखंडी बाकडे असे एक ट्रक भरून साहित्य जप्त करून आडगाव गुदामात जमा करण्यात आले.

मनपाचे उपायुक्त नितीन नेर यांच्या आदेशानुसार विभागीय अधिकारी राजाराम जाधव, पश्चिम विभाग प्रमुख प्रवीण बागुल, निलेश काळे, जगन्नाथ हमारे, मेघनाथ तिडके, जावेद शेख, रमेश शिंदे, सुनील कदम यांनी कारवाईत भाग घेतला. काही दिवसांपूर्वी मनपाने रविवार कारंजासह मेनरोडवरही अतिक्रमणांविरोधात मोहीम राबविली होती.