शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

ईश्वरी कल्पनेमुळे धार्मिक मूलतत्त्ववाद वाढीस : रावसाहेब कसबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:36 IST

ईश्वरी कल्पनेमुळे मानवजातीमध्ये धार्मिक मूलतत्त्ववाद वाढीस लागत आहे. हा नष्ट करण्यासाठी नास्तिक जीवनपद्धती एक चळवळ होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी केले.

नाशिक : ईश्वरी कल्पनेमुळे मानवजातीमध्ये धार्मिक मूलतत्त्ववाद वाढीस लागत आहे. हा नष्ट करण्यासाठी नास्तिक जीवनपद्धती एक चळवळ होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी केले.शहीद भगतसिंग यांच्या स्मृतिदिनानिमित्त गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारकात विवेकधाराच्या वतीने रविवारी (दि.२४) आयोजित पाचव्या नास्तिक मेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी कसबे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी कसबे यांनी ‘नास्तिकता : एक जीवनशैली’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, पृथ्वीवर दहा लाख वर्षांपूर्वी मानवजाती निर्माण झाली. खरोखर ईश्वर असता तर त्याने त्यापूर्वीच माणूस का बनवला नाही, असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे ‘ईश्वराने माणसाची निर्मिती केली’ हे विधान मान्य करण्यासारखे नाही. ईश्वराचे अस्तित्व नाकारण्यास प्रारंभ करायला हवा. माणसाला अन्य कोणत्याही शक्तीने मदत करता तो स्वत:च्या प्रयत्नाने माणूस झाला व त्याने वेगळे जग निर्माण केले. ईश्वरी कल्पना मानवनिर्मित असून, माणूस ईश्वराचा निर्माता आहे, असेही कसबे यांनी यावेळी अधोरेखित केले. लोकेश शेवडे यांनी प्रास्ताविक केले. प्रियदर्शन भारतीय यांनी आभार मानले.पालकांचे वर्तन महत्त्वाचेमुलांवर नास्तिकतेचे संस्कार करताना पालकांचे वर्तन व संवाद महत्त्वाचा असल्याचा सूर परिसंवादातून उमटला. ‘नास्तिक पालकत्व : जबाबदारी व आव्हाने’ या विषयावर परिसंवाद यावेळी पार पडला. त्यात लेखक प्रा. अभिजित देशपांडे, मानसशास्त्रज्ञ आशिष कोरडे, स्तंभलेखक योगेश गायकवाड व लेखिका गौरी पटवर्धन यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :Nashikनाशिक