शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

सुरक्षा रक्षक मंडळाच्या सुरक्षा रक्षकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 11:43 IST

नाशिक : महाराष्टÑ राज्य सुरक्षा रक्षक मंडळातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांना समाजकल्याण विभागात नियुक्त करण्याच्या सूचना समाजकल्याण आयुक्तांनी दिल्याने सुरक्षा रक्षकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरक्षा रक्षक मंडळाच्या कर्मचाºयांच्या नियुक्तीचा प्रश्न प्रलंबित असल्याने त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता.राज्य शासनाने १९८१च्या कायद्यांतर्गत स्थापन केलेल्या सुरक्षा रक्षक मंडळाकडून ...

नाशिक : महाराष्टÑ राज्य सुरक्षा रक्षक मंडळातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांना समाजकल्याण विभागात नियुक्त करण्याच्या सूचना समाजकल्याण आयुक्तांनी दिल्याने सुरक्षा रक्षकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरक्षा रक्षक मंडळाच्या कर्मचाºयांच्या नियुक्तीचा प्रश्न प्रलंबित असल्याने त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता.राज्य शासनाने १९८१च्या कायद्यांतर्गत स्थापन केलेल्या सुरक्षा रक्षक मंडळाकडून सरकारी आस्थापनेत सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र समाजकल्याण विभागाने या आदेशाला न जुमानता सुरक्षारक्षकांना बेकायदेशीरपद्धतीने कामावरून कमी करून खासगी एजन्सीमार्फत सुरक्षा रक्षक नियुक्त केले होते. यासाठी सुरक्षा रक्षकांकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. समाजकल्याण विभागाने २०११ पासून कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांना कामावरून काढून टाकताना कोणतेही लेखीपत्र दिलेले नाही. यामुळे सुरक्षा रक्षकांवर उपासमारीची वेळ आली होती.या संदर्भात सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, योगेश घोलप यांची संयुक्त बैठकही झाली होती. यावेळी सुरक्षा रक्षक मंडळाच्या सुरक्ष रक्षकांच्या नेमणुकीचे आदेश देण्यात आले होते. समाज कल्याण विभागाचे अधिकारी अ. का. लक्कस आणि अपर सचिव अहिरे यांनी नाशिक समाज कल्याण विभागाला सुरक्षा रक्षक मंडळातर्फे स्थापित सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याच्या सूचना समाज कल्याण विभागाला दिलेल्या आहेत. त्यामुळे सुरक्षारक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.