शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबक नगरपरिषदेची वसुली मोहीम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 00:53 IST

त्र्यंबकेश्वर : येथील त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेने गेल्या काही दिवसांपासुन जोरदार करवसुली मोहीम सुरु झाली असुन नळ कनेक्शन डिस्कनेक्ट करणे, घरपट्टी, नळपट्टी, एकत्रित करवसुली पालिकेच्या थकीत गाळ्यांचे बील वसुली कामी गाळे सील करणे आदींची मोहीम जोरदार सुरु केली आहे. मागच्या वर्षीच्या लॉकडाऊनमुळे नगरपरिषदेचे घरपट्टी, पाणीपट्टी, वीजबीले, टेलिफोन बीले, बँकेचे कर्जफेड हप्ते आदी वसुल करणे यंत्रणांना फारसे जमले नाही. परिणामी सर्वच संस्थांची आर्थिक परिस्थिती खालावली होती.

त्र्यंबकेश्वर : येथील त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेने गेल्या काही दिवसांपासुन जोरदार करवसुली मोहीम सुरु झाली असुन नळ कनेक्शन डिस्कनेक्ट करणे, घरपट्टी, नळपट्टी, एकत्रित करवसुली पालिकेच्या थकीत गाळ्यांचे बील वसुली कामी गाळे सील करणे आदींची मोहीम जोरदार सुरु केली आहे.मागच्या वर्षीच्या लॉकडाऊनमुळे नगरपरिषदेचे घरपट्टी, पाणीपट्टी, वीजबीले, टेलिफोन बीले, बँकेचे कर्जफेड हप्ते आदी वसुल करणे यंत्रणांना फारसे जमले नाही. परिणामी सर्वच संस्थांची आर्थिक परिस्थिती खालावली होती.त्र्यंबक नगरपरिषदेच नव्हे तर जिल्ह्यातील सर्वच नगरपरिषदांची आर्थिक परिस्थिती कर्मचा-यांना पगाराला देखील पैसे देण्याइतपत नव्हती. दरम्यान शासन लॉकडाउन लागु करण्याचा विचार करीत आहे. यावेळेस अशी परिस्थिती पुन्हा येऊ नये म्हणुन वसुलीची धडक मोहीम सुरु केली आहे.गावात प्रवेश करण्यापुर्वी वाहनतळ फी वसुली, जागा भाडे वसुली, पालिका गाळे वसुली आदींपासुन कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न मिळते. पण मागच्या वर्षी यापैकी काहीच वसुली करण्यात आली नव्हती. सध्या जी वसुली सुरु आहे, ती मागच्या वर्षासह करण्यात येत आहे.घरपट्टी, पाणीपट्टी यांच्यात झालेली वाढ, वर्षभर जरी बील थकले तरी दंड व्याज वसुल केले जाते. त्यामुळे पालिका गंगाजळीत चांगल्या प्रमाणे उत्पन जमा होईल. यावेळी यदाकदाचित जरी लॉकडाउनची वेळ आली तरी पालिकेला आर्थिक परिस्थितीची झळ बसणार नाही. त्यामुळेच पालिकेने सर्वच कार्यालयीन कर्मचा-यांना वसुलीची जबाबदारी देत बाहेर काढले आहे.नगरपरिषदेला तसे १०० टक्के वसुलीचे उद्दिष्ट असतांना प्रत्येक पालिकांची वसुली किमान ८० टक्के तर व्हावयास हवी. आणि शासकीय अनुदाने मिळतांना ८० टक्के वसुलीचे टार्गेट असते. सध्या जिल्ह्यातील सर्वच नगरपरिषदांची वसुलीची लगीनघाई सुरु आहे. त्र्यंबक नगरपरिषदेची देखील एवढी जोरदार वसुली असतांना अजुन ५० टक्के सुध्दा वसुलीच पुर्ण झालेली नाही.दरम्यान वसुलीसाठी पाणी पुरवठा इन्चार्ज कर निर्धारणा विभाग विजय सोनार मधुकर माळी मुख्याधिकारी चित्ते, संजय जाधव आदी परिश्रम घेत आहेत. 

टॅग्स :Trimabak Bhiseत्र्यंबक भिसेTaxकर