शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पुनंद प्रकल्पातून जलवाहिनी टाकण्याबाबत फेरविचाराची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 16:50 IST

पुनंद प्रकल्प : शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

ठळक मुद्देयेत्या ९ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणा-या भूमिपूजन कार्यक्रमालाही शेतक-यांनी विरोध दर्शविला असून भूमिपूजन करुन दाखवाच, असे आव्हान दिले आहे.

कळवण : पुनंद प्रकल्पातून सटाणेकरांना पाणी देण्यास कुठलाही विरोध नाही मात्र, जलवाहिनी टाकण्यास तीव्र विरोध केला जाईल. या जलवाहिनीसंदर्भात शासनाने फेरविचार करावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी केली आहे. दरम्यान, येत्या ९ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणा-या भूमिपूजन कार्यक्रमालाही शेतक-यांनी विरोध दर्शविला असून भूमिपूजन करुन दाखवाच, असे आव्हान दिले आहे. त्यामुळे पाणीप्रश्न पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उमटू लागल्या आहेत.पुनंद प्रकल्पातून जलवाहिनी टाकण्याच्या योजनेबाबत तालुक्यातील शेतक-यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सटाणेकरांना पाणी देण्यासाठी आमचा कुठलाही विरोध नाही.सटाण्यातील नागरिक हे आमचेच असून रक्ताच्या नात्यातील आहेत. जलवाहिनी ऐवजी नदीपात्रातून किंवा कालव्याने खुशाल पाणी घेऊन जावे. कळवण तालुक्यातील पाणी तालुक्यातच खेळवत ठेवत तालुक्याची हद्द संपल्यानंतर नदीपात्रालगत किंवा कालव्यालगत साठवण बंधारा बांधून खुशाल जलवाहिनी टाकून पाईपलाईनने पाणी घेऊन जाण्याचे स्वप्न पूर्ण करावे, अशी भूमिकाही शेतक-यांनी घेतली आहे. या जलवाहिनी संदर्भात शासनाने फेरविचार करावा अन्यथा कळवण तालुक्यातील आदीवासी व ग्रामीण भागातील जनतेच्या रोषाला सामोरे जाण्यासाठी सरकारने तयार रहावे असे आव्हान शेतकरी बांधवांनी केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक