शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

‘मोसम’वरील बंधाºयांना निधी प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 23:58 IST

नामपूर : परिसरातील काकडगाव, मोराणे, अंबासन या गावांतील शेतकºयांसाठी एकेकाळी वरदान ठरलेल्या परिसरातील मोसम नदीवरील बंधाºयाची दुरवस्था झाली होती. या बंधाºयांना प्रशासकीय मान्यतेचे पत्र व प्रत्येकी ५६ लाखांचा निधी प्राप्त झाल्यामुळे कामास गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नामपूर : प्रशासकीय मान्यतेचे पत्र मिळाल्याने शेतकºयात समाधान

नामपूर : परिसरातील काकडगाव, मोराणे, अंबासन या गावांतील शेतकºयांसाठी एकेकाळी वरदान ठरलेल्या परिसरातील मोसम नदीवरील बंधाºयाची दुरवस्था झाली होती. या बंधाºयांना प्रशासकीय मान्यतेचे पत्र व प्रत्येकी ५६ लाखांचा निधी प्राप्त झाल्यामुळे कामास गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.पूर्वी हरणबारी धरणाची निर्मिती झाली नव्हती. इंग्रज सरकारचे पाणी अडवा पाणी जिरवा धोरण खूप चांगले होते. मोसम नदीवर गाव तेथे दगडी बांधकाम करून बंधारे बांधण्यात आले. यात काकडगाव, मोराणे, अंबासन या गावांतील कोरड शेती ओलिताखाली यावी म्हणून दीडशे वर्षांपूर्वी इंग्रजांनी या बंधाºयाची निर्मिती केली होती. अनेक वर्षे या बंधाºयामुळे मोसमचे पाणी अडविले जात होते. शेकडो एकर जमिनीला याचा फायदा होत होता. हा बंधारा पूर्ण होण्यासाठी काकडगाव, मोराणे, अंबासन येथील शेतकºयांनी खूप प्रयत्न केले आहेत. काकडगाव येथील राजाराम पाटील, अंबासन येथील नारायण कोर, शशिकांत कोर, एम. एस. पाटील, प्रवीण अहिरे, पंढरीनाथ अहिरे, लोटन भामरे यांनी अनेकदा आजी-माजी आमदार यांना निवेदने दिली आहेत. मात्र शासकीय स्तरावर सदर फाइल अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. दि. २६ मे २०१७ च्या शासननिर्णयानुसार मोसम नदीवरील अंबासन व वाघले या गावाशेजारील ब्रिटिश काळातील बंधाºयांना मागील आठवड्यात प्रशासकीय मान्यतेचे पत्र मिळाल्याची माहिती आमदार दीपिका चव्हाण यांनी दिली.प्रत्येकी ५६ लाखांचा निधी प्राप्त झाला असून, लवकरच कामास प्रारंभ केला जाणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली आहे. यावेळी राष्टÑवादी कॉँग्रेसचे शहरप्रमुख नामदेव सावंत यांच्यासह कार्यकर्ते हजर होत. या बंधाºयाच्या दुरुस्तीस निधी प्राप्त झाल्यामुळे परिसरातील शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.