शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

बोंडअळी नुकसानभरपाईचे अनुदान जिल्ह्याला प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 02:06 IST

नाशिक : गेल्या वर्षी बोंडअळीमुळे कापूस उत्पादकांच्या झालेल्या नुकसानीच्या भरपाईची रक्कम नाशिक जिल्ह्याला प्राप्त झाली असून, येवला व मालेगाव तालुक्यातील ३८ हजार शेतकºयांच्या बॅँक खात्यावर रक्कम वर्ग करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे३८ हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ

नाशिक : गेल्या वर्षी बोंडअळीमुळे कापूस उत्पादकांच्या झालेल्या नुकसानीच्या भरपाईची रक्कम नाशिक जिल्ह्याला प्राप्त झाली असून, येवला व मालेगाव तालुक्यातील ३८ हजार शेतकºयांच्या बॅँक खात्यावर रक्कम वर्ग करण्यात येणार आहे.कापसाच्या वाणामुळे गेल्यावर्षी कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. शेतातील उभे पीक या अळींनी फस्त केल्यामुळे शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला व मोठे नुकसान सोसावे लागले होते. राज्यातच हा प्रकार घडल्याने सरकारने बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकºयांना दोन हेक्टरपर्यंत भरपाई देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार सात तालुक्यांतील ५३,३९३ शेतकºयांच्या ३५,९४७ हेक्टर पिकाचे नुकसान झाल्याने २६ कोटी ३३ लाख रुपयांची मागणी नोंदविण्यात आली होती. त्यामुळे येवला व मालेगाव या दोन तालुक्यातील ३९८ हजार शेतकºयांच्या खात्यावर येत्या काही दिवसांत भरपाईची रक्कम वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली आहे.शासनाने १४ मे रोजी सात कोटी दोन लाख रुपयांचा पहिला हप्ता पाठविला होता व त्यानंतर १० कोटी ५४ लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले. पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेल्या अनुदानातून १५ हजार ३३० शेतकºयांना पैसे वाटप करण्यात आले तर येवला व मालेगाव तालुक्यातील ३८ हजार शेतकºयांना काही प्रमाणात रक्कम देण्यात आली होती. उर्वरित ८ कोटी ७७ लाख रुपयांसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असताना विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी मागणी केल्याने शासनाने सदरचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

टॅग्स :GovernmentसरकारFarmerशेतकरी