शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

बोंडअळी नुकसानभरपाईचे अनुदान जिल्ह्याला प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 02:06 IST

नाशिक : गेल्या वर्षी बोंडअळीमुळे कापूस उत्पादकांच्या झालेल्या नुकसानीच्या भरपाईची रक्कम नाशिक जिल्ह्याला प्राप्त झाली असून, येवला व मालेगाव तालुक्यातील ३८ हजार शेतकºयांच्या बॅँक खात्यावर रक्कम वर्ग करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे३८ हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ

नाशिक : गेल्या वर्षी बोंडअळीमुळे कापूस उत्पादकांच्या झालेल्या नुकसानीच्या भरपाईची रक्कम नाशिक जिल्ह्याला प्राप्त झाली असून, येवला व मालेगाव तालुक्यातील ३८ हजार शेतकºयांच्या बॅँक खात्यावर रक्कम वर्ग करण्यात येणार आहे.कापसाच्या वाणामुळे गेल्यावर्षी कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. शेतातील उभे पीक या अळींनी फस्त केल्यामुळे शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला व मोठे नुकसान सोसावे लागले होते. राज्यातच हा प्रकार घडल्याने सरकारने बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकºयांना दोन हेक्टरपर्यंत भरपाई देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार सात तालुक्यांतील ५३,३९३ शेतकºयांच्या ३५,९४७ हेक्टर पिकाचे नुकसान झाल्याने २६ कोटी ३३ लाख रुपयांची मागणी नोंदविण्यात आली होती. त्यामुळे येवला व मालेगाव या दोन तालुक्यातील ३९८ हजार शेतकºयांच्या खात्यावर येत्या काही दिवसांत भरपाईची रक्कम वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली आहे.शासनाने १४ मे रोजी सात कोटी दोन लाख रुपयांचा पहिला हप्ता पाठविला होता व त्यानंतर १० कोटी ५४ लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले. पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेल्या अनुदानातून १५ हजार ३३० शेतकºयांना पैसे वाटप करण्यात आले तर येवला व मालेगाव तालुक्यातील ३८ हजार शेतकºयांना काही प्रमाणात रक्कम देण्यात आली होती. उर्वरित ८ कोटी ७७ लाख रुपयांसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असताना विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी मागणी केल्याने शासनाने सदरचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

टॅग्स :GovernmentसरकारFarmerशेतकरी