शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

कºहा नदी पुनर्प्रवाहित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 00:05 IST

काकासाहेबनगर : निफाड तालुक्यातील नांदुर्डी, रानवड, सावरगाव, नांदूर खुर्द, रेडगाव या परिसराची जीवनवाहिनी असलेल्या कºहा नदीपात्राची जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी पाहणी करत नदीला पुन्हा बारमाही प्रवाहित करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

ठळक मुद्देराजेंद्र सिंह : गाळ काढण्याचे आवाहन

काकासाहेबनगर : निफाड तालुक्यातील नांदुर्डी, रानवड, सावरगाव, नांदूर खुर्द, रेडगाव या परिसराची जीवनवाहिनी असलेल्या कºहा नदीपात्राची जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी पाहणी करत नदीला पुन्हा बारमाही प्रवाहित करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचे आवाहन केले.चांदवड तालुक्यातील धोडप डोंगर रांगांमध्ये उगम पाहून निफाड तालुक्यातील विनता नदीमध्ये विलीन होणारी सुमारे पंचवीस किलोमीटर लांबीची कºहा नदी ही रेडगाव, नांदूर खुर्द, सावरगाव, रानवड, नांदुर्डी या परिसरातील हजारो हेक्टर कृषी क्षेत्रासाठी आणि ग्रामस्थांसाठी जीवनवाहिनी ठरलेली आहे, परंतु गेल्या अनेक वर्षांपासून या नदीमध्ये सातत्याने गाळ साचत जाऊन नदीचे रूप नष्ट झाले आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन नदीला पुनर्जीवित करण्यासाठी नागरिकांनी सामूहिक प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून नाशिक येथील सामाजिक कार्यकर्ते गोपाळ पाटील आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेश बाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांना परिसराची पाहणी करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते.नदीला मिळणारे छोटे छोटे नाले, तलाव, वसंत बंधारे यांची दुरु स्ती व बांधबंदिस्ती याकडे लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. यावेळी डॉ. पारसमल भंडारी, रामचंद्र कुंभार्डे, बोराडे, शिवाजी निफाडे, लक्ष्मण निकम, भाऊसाहेब हिरे, अनिल भंडारी, नंदू शिंदे, संजय शिंदे उपस्थित होते.या भेटीदरम्यान राजेंद्र सिंह यांनी संपूर्ण परिसराची बारकाईने पाहणी करून कºहा नदी पुन्हा प्रवाहित करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. नदीमध्ये साठलेला गाळ काढणे व जमिनीत पाणी जास्तीत जास्त कसे मुरेल याकडे लक्ष द्यावे. नदीमध्ये कुठल्याही प्रकारचे सांडपाणी व केरकचरा जाणार नाही यासाठी नियोजन करावे.

टॅग्स :riverनदीWaterपाणी