शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

फळभाज्यांचे दर तेजीतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:36 IST

पंधरवड्यापूर्वी झालेल्या परतीच्या पावसाचा वांगी तसेच शिमला मिरचीच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याने बाजारात वांगी तसेच शिमला मिरचीचे बाजारभाव टिकून आहेत. फळभाज्यांच्या दरात तेजी निर्माण झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना दोनवेळचा भाजीपाला खरेदीसाठी खिशाला आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. फळभाज्यांची वाढलेली मागणी व त्यातच आवक कमी होत असल्याने सध्या फळभाज्यांचे बाजारभाव गगनाला भिडले आहेत.

पंचवटी : पंधरवड्यापूर्वी झालेल्या परतीच्या पावसाचा वांगी तसेच शिमला मिरचीच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याने बाजारात वांगी तसेच शिमला मिरचीचे बाजारभाव टिकून आहेत. फळभाज्यांच्या दरात तेजी निर्माण झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना दोनवेळचा भाजीपाला खरेदीसाठी खिशाला आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. फळभाज्यांची वाढलेली मागणी व त्यातच आवक कमी होत असल्याने सध्या फळभाज्यांचे बाजारभाव गगनाला भिडले आहेत.  ग्राहकांना वांगी खरेदीसाठी किमान ७० रुपये किलोसाठी मोजावे लागतात, तर टमाटा ५० रुपये, कारली २०, तर दोडके ३० रुपये किलो दराने विक्री होत आहे.  शिमला मिरची व वांग्याचे उत्पादन पावसामुळे घटलेले असल्याने बाजारभाव टिकून आहेत. मेघना, मंजिरी तसेच पंचगंगा जातीची वांगी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असल्याने त्यांनाही ग्राहकांकडून मागणी आहे. ग्राहकांना फटका परतीच्या पावसामुळे शेतातील उभे पीक नाश पावल्याने त्याचा परिणाम फळभाज्यांच्या आवक वर झालेला आहे. बाजारभाव कडाडलेले असल्याने सध्या ग्राहकांना फळभाज्या खरेदी करताना खिशाचा विचार करावा लागत आहे.