शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

दुर्मिळ वृक्षांची ओळख हरवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 00:32 IST

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ संतांच्या या उक्तीप्रमाणे दुर्मिळ वृक्षांचे महत्त्व ओळखून वृक्ष मित्रमंडळाने बापू बंगल्यासमोरील जागेत अनोखे उद्यान उभारले असून, सुमारे पंधरा वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले हे उद्यान आजही परिसरातील नागरिकांचे आकर्षण ठरत आहे. परंतु या दुर्मिळ वृक्षांची ओळख व महत्त्व पटवून देणारे नावाचे चबुतरे हटवण्यात आल्याने त्यांची ओळखच हरवली आहे.

इंदिरानगर : ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ संतांच्या या उक्तीप्रमाणे दुर्मिळ वृक्षांचे महत्त्व ओळखून वृक्ष मित्रमंडळाने बापू बंगल्यासमोरील जागेत अनोखे उद्यान उभारले असून, सुमारे पंधरा वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले हे उद्यान आजही परिसरातील नागरिकांचे आकर्षण ठरत आहे. परंतु या दुर्मिळ वृक्षांची ओळख व महत्त्व पटवून देणारे नावाचे चबुतरे हटवण्यात आल्याने त्यांची ओळखच हरवली आहे.  उद्यानात विविध प्रकारचे औषधी वृक्ष या ठिकाणी लावण्यात आले असून, त्यांची ओळख व्हावी म्हणून परिसरातील निसर्गप्रेमी या ठिकाणी कुटुंबासह भेटी देत असतात. वृक्षप्रेमी शा. प्र. दीक्षित व मोहन देवरे यांनी या वृक्ष मित्रमंडळाची स्थापना केली. त्याकाळी बापू बंगल्यासमोरील मोकळ्या जागेत परिसरातील नागरिक केरकचरा टाकत असल्याने बकाल स्वरूप प्राप्त झाले होते. या मोकळ्या जागेचा दुरुपयोग थांबवण्यासाठी विविध औषध उपयोगी वृक्षांचे आणखी उद्यान साकारण्याचा संकल्प करण्यात आला अन् त्यासाठी सापुतारा, ब्रह्मगिरी यांसारख्या जिल्ह्यातील विविध जंगले व डोंगर दऱ्यातून दुर्मिळ रोपे आणून लावण्यात आली. दहा वर्षांत उद्यानाचे संवर्धन करून आज वृक्ष मोठे झाले आहेत. या वृक्षांच्या वैशिष्ट्यांची ओळख करून देण्यासाठी त्यांच्या बुंध्याजवळ चबुतरा बांधून त्यावर त्या वृक्षाची माहिती लिहिण्यात आली होती त्यामुळे आबालवृद्धांना त्यांची ओळख होत होती. परंतु आता सदर चबुतरे हटविण्यात आल्याने दुर्मिळ वृक्ष पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांचा हिरमोड होत आहे. त्यामुळे या उद्यानाची योग्य निगा राखण्याबरोबरच त्यांची ओळख करून देणारे माहिती फलक लावण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :forestजंगल