शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
2
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
3
Tariffs on Furniture: ट्रम्प यांचा फर्निचर उद्योगावरही 'टॅरिफ घाव'; कोणत्या भारतीय कंपन्यांना बसणार फटका?
4
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
5
४ लाख कोटी स्वाहा! TATA च्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना दिला मोठा झटका, आणखी खाली जाऊ शकते किंमत?
6
भारतीय हवाई दलात इतिहास घडवणारे 'MiG-21' झाले निवृत; पाकिस्तानचा थरकाप उडवणाऱ्या विमानाला शेवटचा सॅल्यूट!
7
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
8
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
9
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
10
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
11
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
12
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
13
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
14
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
15
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
16
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
17
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
18
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
19
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
20
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 

रामदास स्वामी यांनी देशसेवेला प्राधान्य दिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 22:42 IST

नाशिकरोड : समर्थ रामदास यांनी कर्तव्य, कर्मात देशसेवा सर्वात महत्त्वाची समजून त्यांनी तत्कालीन राजवटीच्या अत्याचार विरोधात जनजागृती केली. समर्थांच्या दासबोध ग्रंथातील शब्दांचे अंगारे हे त्याचे साक्षी आहेत, असे प्रतिपादन प्रा. उल्हास रत्नपारखी यांनी केले.

ठळक मुद्देटाकळी येथील श्री रामदास स्वामी मठात दासनवमी

नाशिकरोड : समर्थ रामदास यांनी कर्तव्य, कर्मात देशसेवा सर्वात महत्त्वाची समजून त्यांनी तत्कालीन राजवटीच्या अत्याचार विरोधात जनजागृती केली. समर्थांच्या दासबोध ग्रंथातील शब्दांचे अंगारे हे त्याचे साक्षी आहेत, असे प्रतिपादन प्रा. उल्हास रत्नपारखी यांनी केले.टाकळी येथील श्री रामदास स्वामी मठात दासनवमीनिमित्त आयोजित व्याख्यानात प्रा. रत्नपारखी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा न्यायाधीश एस. टी. पांडेय, विश्वस्त प्राचार्य राम कुलकर्णी, सुधीर शिरवाडकर, भालचंद्र शौचे, कल्पेश महाराज भागवत, प्रकाश पवार आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी प्रा. रत्नपारखी म्हणाले की,देशद्रोही यवनांना देशाबाहेर घालवावे यासाठी समर्थांनी जनजागृती केली. भारतीयांना स्वर्धमाचा अभिमान व राम नामाचे महत्व कळावे यासाठी मनाचे श्लोक रचले. टाकळीतील गोदा-नंदिनी काठी बारा वर्षे तपश्चर्या केली.येथेच त्यांना रामदर्शन झाले. या वास्तव्यात त्यांनी प्रचंड अध्ययन केले. शास्त्रीय संगीतासह विविध विषयांत ज्ञान मिळवले. नंतर त्यांनी देशभर भ्रमण करून प्रखर राष्ट्रभक्ती जागवली, असे प्रा. रत्नपारखी यांनी सांगितले.समर्थ आणि शिवाजी महाराज संबंधाबाबत राजकारण होत असल्याची खंत व्यक्त करून रत्नपारखी म्हणाले की, या दोघांच्या सुसंबंधाचे असंख्य पुरावे आहेत. समर्थांची जनजागृती स्वराज्यासाठी उपयुक्त ठरली. समर्थांनी महाराजांना महाराष्ट्र धर्म स्थापनेचे आवाहन केले. महाराजांनी समर्थांना सज्जनगड भेट दिला. ३५ दिवस महाराज या गडावर होते. असेही ते म्हणाले़