शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
3
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
4
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
5
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
6
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
7
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
8
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
9
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
10
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
11
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
12
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
13
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
14
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
15
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
16
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
17
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
18
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
19
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
20
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश

रामदास स्वामी यांनी देशसेवेला प्राधान्य दिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 22:42 IST

नाशिकरोड : समर्थ रामदास यांनी कर्तव्य, कर्मात देशसेवा सर्वात महत्त्वाची समजून त्यांनी तत्कालीन राजवटीच्या अत्याचार विरोधात जनजागृती केली. समर्थांच्या दासबोध ग्रंथातील शब्दांचे अंगारे हे त्याचे साक्षी आहेत, असे प्रतिपादन प्रा. उल्हास रत्नपारखी यांनी केले.

ठळक मुद्देटाकळी येथील श्री रामदास स्वामी मठात दासनवमी

नाशिकरोड : समर्थ रामदास यांनी कर्तव्य, कर्मात देशसेवा सर्वात महत्त्वाची समजून त्यांनी तत्कालीन राजवटीच्या अत्याचार विरोधात जनजागृती केली. समर्थांच्या दासबोध ग्रंथातील शब्दांचे अंगारे हे त्याचे साक्षी आहेत, असे प्रतिपादन प्रा. उल्हास रत्नपारखी यांनी केले.टाकळी येथील श्री रामदास स्वामी मठात दासनवमीनिमित्त आयोजित व्याख्यानात प्रा. रत्नपारखी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा न्यायाधीश एस. टी. पांडेय, विश्वस्त प्राचार्य राम कुलकर्णी, सुधीर शिरवाडकर, भालचंद्र शौचे, कल्पेश महाराज भागवत, प्रकाश पवार आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी प्रा. रत्नपारखी म्हणाले की,देशद्रोही यवनांना देशाबाहेर घालवावे यासाठी समर्थांनी जनजागृती केली. भारतीयांना स्वर्धमाचा अभिमान व राम नामाचे महत्व कळावे यासाठी मनाचे श्लोक रचले. टाकळीतील गोदा-नंदिनी काठी बारा वर्षे तपश्चर्या केली.येथेच त्यांना रामदर्शन झाले. या वास्तव्यात त्यांनी प्रचंड अध्ययन केले. शास्त्रीय संगीतासह विविध विषयांत ज्ञान मिळवले. नंतर त्यांनी देशभर भ्रमण करून प्रखर राष्ट्रभक्ती जागवली, असे प्रा. रत्नपारखी यांनी सांगितले.समर्थ आणि शिवाजी महाराज संबंधाबाबत राजकारण होत असल्याची खंत व्यक्त करून रत्नपारखी म्हणाले की, या दोघांच्या सुसंबंधाचे असंख्य पुरावे आहेत. समर्थांची जनजागृती स्वराज्यासाठी उपयुक्त ठरली. समर्थांनी महाराजांना महाराष्ट्र धर्म स्थापनेचे आवाहन केले. महाराजांनी समर्थांना सज्जनगड भेट दिला. ३५ दिवस महाराज या गडावर होते. असेही ते म्हणाले़