शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
2
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
3
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
4
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
5
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
6
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
7
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
8
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
9
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
10
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
11
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
12
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
13
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
14
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
15
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
16
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
17
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
18
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
19
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
20
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर

रमाई आवासचा अवघा एकच पूर्ण लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 01:08 IST

राज्यातील दारिद्र्यरेषेखालील अनुसूचित जाती व नवबौद्धांना निवारा उपलब्ध होण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या रमाई आंबेडकर आवास योजनेची वासलात लागली असून, या योजनेत अंतिमत: घरकुल उभारलेल्या एकाच लाभार्थीला पूर्णत्वाचा दाखला मिळाला आहे.

नाशिक : राज्यातील दारिद्र्यरेषेखालील अनुसूचित जाती व नवबौद्धांना निवारा उपलब्ध होण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या रमाई आंबेडकर आवास योजनेची वासलात लागली असून, या योजनेत अंतिमत: घरकुल उभारलेल्या एकाच लाभार्थीला पूर्णत्वाचा दाखला मिळाला आहे. संपूर्ण योजनेत ३३ कुटुंबांना लाभ देण्याची प्रक्रिया सुरू असली तरी त्यातील केवळ २१ लाभार्थींपर्यंत योजनेच्या  दुसऱ्या टप्प्यातील अनुदान पोहोचले आहे. शहरी भागातील दारिद्र्यरेषेखालील गरिबांना त्यातही अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी शासनाने रमाई आंबेडकर आवास योजना आखली आहे. ज्यांची स्वमालकीची झोपडी, कच्चे घर अथवा मोकळी जागा असेल त्यांना घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी अनुदान दिले जाते.यासंदर्भात गेल्यावर्षी ७ जानेवारीस घेण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार पात्र व्यक्तीला घरकुल बांधण्यासाठीच नव्हे तर दुरु स्तीसाठी अडीच लाख रु पयांपर्यंत अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. शासनाच्या सूचनेनुसार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गृहनिर्माण समिती स्थापन करण्यात आली आहे. या योजनेकरिता शासनाकडून आतापर्यंत २ कोटी ५६ लाख २० हजार रुपयांचे अनुदान मिळाले असले तरी लाभार्थी निश्चित करण्यास महापालिका वेळखाऊपणा करीत असल्याने लाभेच्छुकांना लाभ मिळत नाही. तसेच या योजनेचा लाभ संंबंधितांपर्यंत पोहण्यास अडथळे निर्माण होत आहेत.३३ कुटुंबांनाच लाभसदरची योजना सुरू झाल्यापासून जेमतेम ३३ कुटुंबांनाच लाभ मिळाला आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यातील एक लाख रुपयांचे अनुदान या ३३ कुटुंबांना मिळाले आहे. मात्र, २१ लाभार्थ्यांनाच योजनेच्या दुसºया टप्प्यातील ८० हजार रु पयांचे अनुदान मिळाले आहे. योजनेच्या उर्वरित २० हजारांच्या अनुदानाचा अंतिम टप्पा लाभार्थ्याने बांधकाम पूर्णत्वाचा दाखला सादर केल्यानंतर देणे असले तरी एकच लाभार्थी दाखला मिळवण्यापर्यंत पोहोचल्याने त्यालाच संपूर्ण अनुदानाचा पूर्ण लाभ मिळाला आहे.

टॅग्स :Homeघर