शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

राजापूरला पाण्यासह चारा टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 17:37 IST

ग्रामस्थ हैराण : चारा छावण्या सुरु करण्याची मागणी

ठळक मुद्देतालुक्यातील पूर्वेकडील भाग दुष्काळी जाहीर झालेला असतानाही शासनाकडून कोणत्याही स्वरुपाच्या उपाययोजना अद्याप करण्यात आलेल्या नाहीत.

राजापूर : येवला तालुक्यातील पूर्वेकडील भागात राजापूर परिसरात पाण्याबरोबरच चारा टंचाईने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. मार्च महिना संपत आला तरीही चारा छावण्या सुरू झालेल्या नाहीत. तालुक्यातील पूर्वेकडील भाग दुष्काळी जाहीर झालेला असतानाही शासनाकडून कोणत्याही स्वरुपाच्या उपाययोजना अद्याप करण्यात आलेल्या नाहीत.राजापूर हे गाव डोंगराळ भागात असल्याने येथे दरवर्षी पाणी टंचाई पाचवीला पुजलेली आहे. याठिकाणी यावर्षीचारा टंचाईने पशूपालक संकटात सापडलेले असताना शासनाने अद्याप चारा छावण्या सुरू केलेल्या नाहीत. चारा शिल्लक राहिला नसल्याने जनावरांना सोडून देण्याची वेळ आली आहे. सध्या उन्हाळ्याच्या झळा तीव्र होत आहेत. वाडयावस्त्यांवर विहिरींनी तळ गाठला आहे. टॅँकर सुरू असूनही वस्त्यांवरील नागरिकांची तहान भागवली जात नाही. अलगट वस्ती, सानप वस्ती, वाघ वस्ती,भैरवनाथवाडी, हवालदार वस्ती या वाडयावस्त्यावर सध्या पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना भटकंती करण्याची वेळ आली आहे.पाणीपुरवठा योजना रखडलीराजापूर येथे दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च मिहन्यापासूनच पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरचाच आधार घ्यावा लागतो. आतापर्यंत गावात पिण्याच्या पाण्यासाठी दोन पाणी पुरवठा योजना राबवूनही त्या अयशस्वी ठरल्या आहेत. वडपाटी पाझर तलवात आजही पाणी आहे. तेथील योजना राबवून गावाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. मात्र तेथे वन विभागाने जाचक अटी लावल्याने राजापूर येथील पाणी पुरवठा योजना खोळंबली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक