शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

राजापूरला खंडित वीजपुरवठ्याने ग्रामस्थ त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 18:04 IST

राजापूर : येथे वीजेचा वारंवार लपंडाव होत असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. राजापूर व परिसरात अनेक ठिकाणी वीजेच्या तारा लोंबकळत आहेत. त्या तारांमुळे अनेक वेळा विजेचा बिघाड होतो तसेच दुर्घटना घडण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने वाऱ्यामुळे तारा एकमेकांना चिकटल्या कीवीजपुरवठ्याला व्यत्यय येतो. बऱ्याच वेळा तारा तुटतात. पण त्या तारा जोडण्यासाठी कर्मचारी वेळवर हजर नसतात. वीज पुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ३१ मार्च रोजी दुपारी तीन तास वीजपुरवठा खंडित असल्याची माहिती संबंधित अभियंत्याला दिल्यांनतर वीजपुरवठा सुरू झाला. १ एप्रिल रोजी दोन तास वीजपुरवठा खंडित झाला. लहीत फिडरमध्ये बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचारी नसल्याने तासन्तास वीजपुरवठा खंडित राहत आहे. कर्मचाऱ्यांअभावी वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सध्या उन्हाच्या झळा तीव्र होत असून त्यात वारंवार खंडित वीजपुरवठ्याची भर पडत आहे. त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या ग्रामस्थात संताप व्यक्त होत आहे. येथील गावठाण हद्दीतील शनीमंदिराजवळील रोहित्र नेहमी जळत असतात. त्यामुळे बºयाच वेळेस गावातील काही भाग अंधारात राहतो. त्यामुळे वीजपुरवठा कधी असतो तर कधी नसतो. याकडे अधिकाºयांनी लक्ष देऊन वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :electricityवीज