शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

पूलाच्या अर्धवट कामामुळे पावसाचे पाणी शेतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 01:36 IST

चांदोरी : येथील चांदोरी-ओझर रस्त्यालगत होत असलेल्या पुलाचे काम पूर्ण न झाल्याने पावसाचे पाणी जाण्यास जागा नसल्याने पाणी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्याने शेतीचे नुकसान झाले आहे.

चांदोरी : येथील चांदोरी-ओझर रस्त्यालगत होत असलेल्या पुलाचे काम पूर्ण न झाल्याने पावसाचे पाणी जाण्यास जागा नसल्याने पाणी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्याने शेतीचे नुकसान झाले आहे.शुक्र वारी (दि.१२) नाशिक शहरासह सय्यद पिंपरी, आडगाव या गावात पाऊस झाल्याने चारी, ओहोळ, नाले दुथडी भरून वाहू लागले. त्यामुळे ते पाणी वाहत थेट चांदोरी शिवारात आले, मात्र चांदोरी-खेरवाडी रस्त्यालगतच्या टर्ले वस्ती येथे पुलाचे काम अपूर्ण असल्याने पाणी जाण्यास जागा नसल्याने ते पाणी शेतात शिरले. एक वर्षापासून पुलाचे काम सुरू आहे. पुलाचे काम सुरू असताना वाहतूक सुरळीत राहण्यासाठी पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता, मात्र पाणी जाण्यासाठी पाइप न टाकल्याने ते जवळ असलेल्या शेतात शिरल्याने शेत पिकांचे नुकसान झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात शेतकºयांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. शेतकºयांनी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक