शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

नायगाव खो-यात होत असलेल्या पावसामुळे पीक सडु लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 18:22 IST

नायगाव - गेल्या चार दिवसांपासुन नायगाव खो-यात होत असलेल्या पावसामुळे पीक सडु लागली आहे.महागड्या कांदा पिकाचे अतोनात नुकसान होत असल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे.

ठळक मुद्दे पावसामुळे शेतातील पिकांमध्ये पाणी साचत आहे.

नायगाव - गेल्या चार दिवसांपासुन नायगाव खो-यात होत असलेल्या पावसामुळे पीक सडु लागली आहे.महागड्या कांदा पिकाचे अतोनात नुकसान होत असल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे.सिन्नरच्या उत्तर भागातील नायगाव खो-यात गेल्या चारपाच दिवसांपासून दररोज होणाऱ्या पावसामुळे शेतातील पिकांमध्ये पाणी साचत आहे.शेतातील पिके साचणा-या पाण्यामुळे सध्या अक्षरशः पिवळे पडुन सडु लागली आहे.मागील महिन्यात खरिपातील सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.सध्या नायगाव खो-यात दररोज पाऊस हजेरी लावत आहे.त्यामुळे शेतातील पिकांमधुन पाणी वाहू लागले आहे.कांदा बियाण्यांची टंचाई असतांनाही शेतकरी महागडी बियाणे खरेदी करून सध्या लागवड करत आहे.याच कांदा क्षेत्रात सध्या दररोज होणाऱ्या पावसाचे पाणी साचत असल्यामुळे शेतक-यांचे आर्थिक नुकसान होत आहे.कांदा बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक शेतक-यांनी कोथिंबीर,मेथी,शेपु,टमाटे,मिरची आदी भाजीपाल्याचे पिके घेतली मात्र या पिकांचेही या पावसामुळे मोठे नुकसान होत आहे.सर्वच पिके सडु लागल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.अशा परस्थितीत शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी सध्या शेतकरी वर्गाकडुन केली जात आहे.चौकट - खरिपा पाठोपाठ सध्या दररोज येणाऱ्या पावसामुळे रब्बीच्या पिकांचे नुकसान होत आहे.मी गेल्या आठवड्यात दोन एकर लाल कांद्याची लागवड केली आहे.मात्र चारपाच दिवासांपासून दररोज येणाऱ्या जोरदार पावसामुळे लागवड केलेल्या क्षेत्रात पाणी साचत आहे. या शेतात पाणी साचल्यामुळे कांदा पिक पिवळे पडुन सडु लागली आहे.शासनाने परिसरातील सर्वच पिकांचे पंचनामे करून भरपाई देण्याची गरज आहे.

- रघुनाथ दिघोळे. शेतकरी. जायगाव

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती