शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
3
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
4
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
7
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
8
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
9
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
10
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
11
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
12
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
13
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
14
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
15
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
16
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
17
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
18
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
19
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
20
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड

दिंडोरी तालुक्यातील पिकांना पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 16:13 IST

बळीराजा हवालदिल : भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात पावसाने पिकांचे मोठे नुकसान केल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडला असून, या परिस्थितीतही खरीप पिकांना जीवदान देण्यासाठी त्यांची धावपळ दिसून येत आहे.सध्या दिंडोरी तालुक्यात वातावरणात कमालीचा बदल झाल्याने बळीराजांच्या भुवया उंचावल्या आहेत. खरीप हंगाम घेण्यासाठी शेतकरीवर्गाला मोठी धावपळ करावी लागत आहे. सततच्या बदलत्या वातावरणामुळे हंगाम घेण्यासाठी शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.भांडवल जास्त व उत्पन्नाची आवक कमी हे समीकरण सध्या तालुक्यातील शेतकरी वर्गामध्ये पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे पिकांना हमीभाव न मिळाल्याने तालुक्यातील शेतकरी हतबल झाला आहे.---------------------------शेतकºयांनी मिळेल तेथून हात उसनवारी, कर्ज घेऊन पिके घेतली. मात्र पावसामुळे व वातावरणातील बदलामुळे पिके धोक्यात आली आहेत. दिंडोरीच्या पश्चिम पट्ट्यात पावसाने मोठ्या प्रमाणात कहर केल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. दिंडोरी तालुक्यातील शेतकºयांनी खरीप हंगामाचे उद्दिष्टे पूर्ण केले; पिके ऐन बहरात असताना बळीराजाला अस्मानी व सुलतानी संकटांचा सामना करावा लागला. त्यात वीजबिल अव्वाच्या सव्वा आल्याने शेतकºयांपुढील संकट वाढले आहे. (११ लखमापूर)

टॅग्स :Nashikनाशिक