शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

त्र्यंबक तालुक्यात पावसाने नुकसान

By admin | Updated: July 15, 2016 22:09 IST

बाफनविहीर : भाताच्या रोपांसह शेती गेली वाहून

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील बाफनविहीर वेळुंजे, हरसूल या गावातील घरांचे व शेतीचे पावसामुळे नुकसान झाले असून, नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी संबंधित गावचे मंडल अधिकारी, तलाठी घटनास्थळी पोहोचले आहेत.तालुक्यात या ठिकाणी काही घरांचे कौले, पत्रे उडून भिंत पडल्या आहेत. बाफनविहीर येथील १० शेतकऱ्यांची भाताची शेती उभ्या रोपांसह वाहून गेली आहे. आता त्या दहाही शेतकऱ्यांना नवीन बियाणेंसह दुबार पेरणी करावी लागणार आहे.वेळुंजे येथे एका घराची भिंत पडली असून, मोठे नुकसान झाले आहे. वेळुंजे येथे आतापर्यंत ७५९ मि.मी.पाऊस पडला आहे. या तीनही ठिकाणांचे नुकसानीचे पंचनामे अद्याप संबंधितांकडून आले नसल्याने नुकसानीचा अंदाज आलेला नाही. त्र्यंबकला अद्यापही पावसाचे सातत्य कायम आहे. आतापर्यंत तालुक्यात एकूण ६९७ मि.मी.पाऊस झाला आहे. (वार्ताहर)