शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

जिल्ह्यात पावसाचे थयथयाट त्र्यंबककडे मात्र केली पाठ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 00:24 IST

त्र्यंबकेश्वर : परतीच्या पावसाने जिल्ह्यात सर्वत्र थयथयाट केला असतांना दररोज भरुन येत असलेला पाउस आता जोरदार पडेलअसे वाटत असतांना पाउस मात्र पाठ फिरवून, जमुन आलेले काळे ढग विखुरले जातात. असा क्रम सध्या निसर्गाने मांडला आहे. बळीराजाला एका पावसाची गरज असतांना पाउस मात्र दररोज चकवा देत आहे.

ठळक मुद्देओल्या दुष्काळाची मागणी करुन शेवटी शेवटी नुकसान भरपाई मिळाली.

त्र्यंबकेश्वर : परतीच्या पावसाने जिल्ह्यात सर्वत्र थयथयाट केला असतांना दररोज भरुन येत असलेला पाउस आता जोरदार पडेलअसे वाटत असतांना पाउस मात्र पाठ फिरवून, जमुन आलेले काळे ढग विखुरले जातात. असा क्रम सध्या निसर्गाने मांडला आहे. बळीराजाला एका पावसाची गरज असतांना पाउस मात्र दररोज चकवा देत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात सर्वत्र पावसामुळे पिकांच्या नुकसानीच्या बातम्या वाचावयास मिळत असुन ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. तथापि त्र्यंबकेश्वर तालुक्यात मात्र किमान एका पावसाची अपेक्षा आहे. अर्थात पावसाचा थोडा फार शिडकावा होत असल्याने हातचे पिक जाण्याची शक्यता मात्र नाही. उत्पन्नात मात्र फरक पडणार आहे.गत शनिवारी (दि.१०) रोजी चित्रात नक्षत्राचे आगमन झाले असुन आता वळीव स्वरुपात पाउस पडुन सर्वत्र नुकसानी होत आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात २१ऑगस्ट रोजी एक जण वाघ नदीला पूर आल्यामुळे वाहुन गेला त्यात तो मयत झाला.या व्यतिरिक्त तालुक्यात या वर्षी काहीही नुकसान झाली नाही. मागील वर्षी एकट्या त्र्यंबकेश्वर शहरात चार ते पाच वेळा अहिल्या गोदावरीला नदीला पूर आला होता. ओल्या दुष्काळाची मागणी करुन शेवटी शेवटी नुकसान भरपाई मिळाली. पण यावर्षी त्र्यंबक करांना एकही पुर पाहण्यास अगर अनुभवण्यास मिळाली नाही. सध्याचे चित्र मात्र सकाळ पासुन जमुना आलेला पाउस रात्री केव्हातरी विस्कटून जातो.

टॅग्स :Rainपाऊसtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर