शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

मेशी परिसरात पाऊस, शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 13:32 IST

मेशी - गेल्या अनेक दिवसांपासून परिसरातील नागरिक कडक उन्हाचा चटका सोसत असताना अचानक ढग जमून आले आणि पावसाने हजेरी लावून संकटात सापडलेल्या शेतक-यांना काहीसा दिलासा दिला .

मेशी - गेल्या अनेक दिवसांपासून परिसरातील नागरिक कडक उन्हाचा चटका सोसत असताना अचानक ढग जमून आले आणि पावसाने हजेरी लावून संकटात सापडलेल्या शेतक-यांना काहीसा दिलासा दिला . परंतु या पावसाने खरीप पिकांना मात्र फारसा उपयोग नाही. अजून पाऊस झाल्यास किमान रब्बी हंगाम तरी येईल अशी आशा वाटू लागली आहे. त्यामुळे काहीशा आशा पल्लवीत झाल्या आहेत. वातावरणात दमटपणा आणि अधूनमधून कडक उन असे विचित्र वातावरण आहे. त्यामुळे पावसाची आशा सर्वजण धरूनच आहेत. हवामान खात्याने पावसाचा अंदाज दिला आहे , त्यामुळे शेतक-यांना आशा आहे. पावसाळ्याचे उरलेल्या दिवसात पाऊस पडला तर रब्बी हंगामात शेतकरी खरिपाची भरपाई भरून काढण्यासाठी सज्ज होतील. मात्र खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. त्यामुळे उत्पादन कमालीचे घटणार आहे. त्यामुळे धान्य , चारा ,पैसे यांची झळ सोसावी लागणार आहे. त्यांचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. आजही कोणत्याच शेतमालाला बाजारभाव नाही. त्यामुळे शेतक-यांची पंचाईत झाली आहे. त्यामुळे पुढील अपेक्षेवरच भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे शेतकरी अजून पावसाची आशा बाळगून आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक