शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

मेशी परिसरात पाऊस, शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 13:32 IST

मेशी - गेल्या अनेक दिवसांपासून परिसरातील नागरिक कडक उन्हाचा चटका सोसत असताना अचानक ढग जमून आले आणि पावसाने हजेरी लावून संकटात सापडलेल्या शेतक-यांना काहीसा दिलासा दिला .

मेशी - गेल्या अनेक दिवसांपासून परिसरातील नागरिक कडक उन्हाचा चटका सोसत असताना अचानक ढग जमून आले आणि पावसाने हजेरी लावून संकटात सापडलेल्या शेतक-यांना काहीसा दिलासा दिला . परंतु या पावसाने खरीप पिकांना मात्र फारसा उपयोग नाही. अजून पाऊस झाल्यास किमान रब्बी हंगाम तरी येईल अशी आशा वाटू लागली आहे. त्यामुळे काहीशा आशा पल्लवीत झाल्या आहेत. वातावरणात दमटपणा आणि अधूनमधून कडक उन असे विचित्र वातावरण आहे. त्यामुळे पावसाची आशा सर्वजण धरूनच आहेत. हवामान खात्याने पावसाचा अंदाज दिला आहे , त्यामुळे शेतक-यांना आशा आहे. पावसाळ्याचे उरलेल्या दिवसात पाऊस पडला तर रब्बी हंगामात शेतकरी खरिपाची भरपाई भरून काढण्यासाठी सज्ज होतील. मात्र खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. त्यामुळे उत्पादन कमालीचे घटणार आहे. त्यामुळे धान्य , चारा ,पैसे यांची झळ सोसावी लागणार आहे. त्यांचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. आजही कोणत्याच शेतमालाला बाजारभाव नाही. त्यामुळे शेतक-यांची पंचाईत झाली आहे. त्यामुळे पुढील अपेक्षेवरच भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे शेतकरी अजून पावसाची आशा बाळगून आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक