शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
3
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
4
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
5
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
6
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
7
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
8
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
9
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
10
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
11
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
12
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
13
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
14
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
15
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
16
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
17
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
18
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
19
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
20
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर

रेल्वे गाड्यांना विलंब

By admin | Updated: August 2, 2016 01:33 IST

रेल्वे पॅनलमध्ये बिघाड : सिग्नल यंत्रणाही विस्कळीत

नाशिकरोड : कसारा जवळील खर्डी येथे अतिवृष्टीमुळे रेल्वेच्या पॅनलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबईहून येणाऱ्या व जाणाऱ्या सर्वच रेल्वे सोमवारी सकाळपासून दीड-दोन तास उशिराने धावत असल्याने रेल्वे प्रवाशांचे मोठे हाल झाले. सायंकाळपासून येणाऱ्या-जाणाऱ्या रेल्वे या थोड्याशा उशिराने धावत होत्या.कसारा व आसनगाव दरम्यान असलेल्या खर्डी येथे अतिवृष्टीमुळे रेल्वेच्या पॅनलमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. यामुळे मुंबई-नाशिक दरम्यानची रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. मुंबईहून येणाऱ्या व जाणाऱ्या रेल्वे टप्प्याटप्प्याने थांबवून मार्गक्रमण करत असल्याने रेल्वे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.येणाऱ्या रेल्वे उशिरानेमुंबईहून सोमवारी सकाळी सुटलेली गीतांजली, वाराणसी सुपर, काशी, तपोवन, मुंबई-भुसावळ पॅसेंजर, हरिद्वार, मुंबई-बरेली, पुष्पक, गोदान, आनंदवन, पवन, कामायनी या सर्व गाड्या दीड-दोन तास उशिराने धावत नाशिकरोडला पोहचल्या. यामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्याने नाशिकरोड रेल्वेस्थानक प्रवाशांनी फुलून गेले होते. सायंकाळपासून मुंबईहून सुटलेल्या रेल्वे आपल्या निर्धारित वेळेपेक्षा थोड्याशा उशिराने धावत असल्याने विस्कळीत झालेली रेल्वे सेवा हळूहळू पूर्वपदावर येत होती. यामुळे प्रवाशांचे नियोजन चुकल्याने प्रवासी चांगलेच हैराण झाले होते. (प्रतिनिधी)