शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

फाळणीचा वेदनादायी प्रवासाची ‘रॅडक्लिफ लाइन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 01:18 IST

भारत स्वतंत्र झाल्याचा आनंदोत्सव साजरा होत असतानाच देशाच्या फाळणीच्या वेदना या आनंदावर वीरजण टाकणाऱ्या होत्या. भारत-पाकिस्तान अशा दोन देशांची निर्मिती झाली आणि आजही या फाळणीच्या वेदना जनसामान्यांना अस्वस्थ करून जातात.

कामगार नाट्य स्पर्धानाशिक : भारत स्वतंत्र झाल्याचा आनंदोत्सव साजरा होत असतानाच देशाच्या फाळणीच्या वेदना या आनंदावर वीरजण टाकणाऱ्या होत्या. भारत-पाकिस्तान अशा दोन देशांची निर्मिती झाली आणि आजही या फाळणीच्या वेदना जनसामान्यांना अस्वस्थ करून जातात. फाळणीचे शल्य आजही मन व्यथित करून टाकते. फाळणीचा वेदनादायी प्रवास ‘रॅडक्लिफ लाइन’मधून रंगमंचावर सादर करण्यात आला.  महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नाशिक विभागाच्या वतीने आयोजित ६६व्या नाट्य महोत्सवातील प्राथमिक स्पर्धेत सोमवारी कामगार कल्याण केंद्र, शिरपूरच्या वतीने ‘रॅडक्लिफ लाइन’ हे नाटक परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सोमवारी (दि.१७) सादर करण्यात आले.भारताचे शेवटचे व्हाइसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांच्या योजनेनुसार सीमा आयोगाच्या अध्यक्षपदी इंग्लंड येथील सर सिरिन रॅडक्लिफ यांची नियुक्ती केली होती. रॅडक्लिफ यांनी फक्त भौगोलिक दृष्टिकोनातून भारताची फाळणी केली. त्यांनी आखलेल्या सीमारेषेमुळे दोन्ही नागरिकांची ही मने दुभंगली गेली. अनेक बाबतीत भारतीय जनता संभ्रमात होती. याचा फायदा काही धर्मांध लोकांनी घेऊन आपला स्वार्थ साधला. आजही काश्मीरमध्ये राहणाºया तरुण पिढीला अशाच प्रकारे गैरसमजात ठेवून त्यांच्याकडून ‘जिहाद’च्या नावावर अनेक मानवताविरोधी कार्य करून घेतले जाते. याभोवती नाटकाचे कथानक फिरत जाते. नाटकाचे लेखन व दिग्दर्शन हेमंत पाटील यांनी केले. नाटकात आकाश पाटील, अविनाश इंगळे, दिनेश माळी, वामन शिंदे, हरिष बागुल, महेश पाटील, मंगलसिंग गिरासे, मनोहर लोहार, किशोर शिरसाठ, रामेश्वर वाघ, अमृत पाटील यांसह कलाकारांनी भूमिका केल्या.आजचे नाटक , बळी ,  ललित कला भवन, जळगाव

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक