शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

विजेच्या लपंडावाचा रब्बी पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 00:46 IST

सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे गेल्या आठ दिवसांपासून वीज कंपनीच्या हलगर्जीपणामुळे अनियमित वीजपुरवठा होत असल्याने रब्बी पिकांना त्याचा फटका बसत आहे. शेतकऱ्यांना विहिरीत पुरेशा प्रमाणात पाणी असतानादेखील विजेच्या लपंडावाने पिके करपू लागली आहेत.

ठळक मुद्देठाणगाव : विहिरीत पाणी असूनही घेता येत नसल्याने शेतकरी त्रस्त

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे गेल्या आठ दिवसांपासून वीज कंपनीच्या हलगर्जीपणामुळे अनियमित वीजपुरवठा होत असल्याने रब्बी पिकांना त्याचा फटका बसत आहे. शेतकऱ्यांना विहिरीत पुरेशा प्रमाणात पाणी असतानादेखील विजेच्या लपंडावाने पिके करपू लागली आहेत.महावितरणच्या नवीन वेळापत्रकानुसार शेतीसाठी आठ तास दिवसा वीजपुरवठा व आठ तास रात्री वीजपुरवठा करण्याचे ठरले आहे, परंतु ठाणगावला गेल्या तीन दिवसात एकही दिवस थ्री फेज वीजपुरवठा सुरळीत चाललेला नाही. त्यामुळे हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास हिरावून घेऊ नये हीच शेतकरी बांधवांनी महावितरणकडून अपेक्षा व्यक्त केली आहे. शेतमालाला बाजार पेठेत दर नाही, निदान गव्हाचे पीक तरी सुटावे हीच अपेक्षा शेतकºयांना आहे.लवकरात लवकर वीज मंडळानी याची दखल घ्यावी, अशी मागणी रामदास भोर, किरण बोºहाडे, सचिन रायजादे, धोंडीराम व्यवहारे, मनोज शिंदे, ज्ञानेश्वर भोर, किशोर शिंदे, सुभाष शिंदे, वसंत आव्हाड, राहुल काकड, शिंदे पाटील आदींसह शेतकºयांनी दिला आहे. ठाणगाव परिसरात गेल्या आठ दिवसांपासून विद्युत महावितरणचा भोंगळ कारभार सुरू असून, पाणी असूनही पिकास पाणी भरता येत नाही. उंबरदरी धरणामधून आवर्तन सोडण्यात आलेले आहे. शेतात गव्हाचे पीक अंतिम टप्प्यात असून, वेळेत पाणी मिळत नसल्याने पिके वाया जाण्याची भीती आहे. वीज उपकेंद्रात अथवा कर्मचाºयांना फोन केला की दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगून वेळ मारून नेली जात आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी