शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

रब्बी पिकांच्या आशा पल्लवीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 18:36 IST

पूर्व भागातील दुष्काळग्रस्त अशी ओळख असलेल्या पांगरी येथील बंधारे यावर्षी ओसंडून वाहू लागल्याने पांगरी परिसरात रब्बीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

पांगरी : तालुक्यातील पूर्व भागातील दुष्काळग्रस्त अशी ओळख असलेल्या पांगरी येथील बंधारे यावर्षी ओसंडून वाहू लागल्याने पांगरी परिसरात रब्बीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.पांगरी परिसरात नेहमी पावसाचे प्रमाण कमी असते. भोजापूर धरण ओसंडून वाहू लागल्यानंतर पूरपाणी नदीद्वारे या बंधाºयात सोडण्यात आले होते. आजही बंधाºयात पाण्याची आवक सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.खरीप हंगामातील मका पिकावर लष्करी आळीने थैमान घातल्याने यावर्षी मक्याचे उत्पादन घटणार आहे. तसेच सतत पडणाºया पावसामुळे खरीप पिकाचे नुकसान झाले असून त्यामुळे बळीराजाच्या नजरा रब्बी पिकाकडे लागून राहिल्या आहे. धरणओवर फ्लो झाल्याने सिंचन प्रश्न सुटला आहे. यामुळे आता रब्बी पिकांच्या उत्पन्नाकडे शेतकºयांनी लक्ष केंद्रीत केले आहे.पांगरी परिसरात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने येथीलनदी, नाले, बंधारे कोरडेठाक पडलेहोते. पावसाळा संपत आलाहोता.मात्र बंधाºयामध्ये जेमतेम पाणी होते. पांगरी व परिसरात या वर्षी मध्यम पाऊस पडला. परंतुनदीला पूर येईल किंवा धरणे भरतील एवढा पाऊस झालानव्हता. परंतु भोजापूर धरणाच्या पूरपाणी पांगरी पर्यंत पोहोचलेनेसर्व धरण भरले आहे.पांगरी व परिसरात दुग्ध व्यवसाय मोेठ्या असल्याने मका व चारा करण्याकरिता शेतकºयांचा कल वाढणार आहे.पांगरी येथील वसंत बंधारा भरल्यास पिण्याचा पाणी प्रश्न बºयाच अंशी कमी होणार असल्याने तसेच रब्बी पिकांना याचा फायदा होणार असल्याने शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती